(म्हणे) ‘प्रियकराच्या प्रेमासाठी बुरखा घालीन !’
धर्मांध कधीही अन्य धर्मांचा मान ठेवत नाहीत, हे ठाऊक नसलेल्या राखी सावंत यांना सत्य स्थिती कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल !
धर्मांध कधीही अन्य धर्मांचा मान ठेवत नाहीत, हे ठाऊक नसलेल्या राखी सावंत यांना सत्य स्थिती कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल !
या व्याख्यानांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे महत्त्व, हिंदु धर्मात स्त्रीचे स्थान, सध्याची महिलांची स्थिती, पाश्चिमात्य संस्कृतीचे दुष्परिणाम, लव्ह जिहाद, धर्माचरण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त लातूर येथे व्याख्यान
हिंदुत्वाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न नेहमी धर्मांधांकडूनच होत असतो, हेच या घटनेवरून अधोरेखित होते !
आमदार राणे यांनी ‘हिंदूंमधील निरनिराळ्या जातींतील मुलींना पळवल्यास मुल्ला-मौलवींच्या मदरशांकडून काय मिळते ?’, याची सूचीच दिली आहे. त्यावर गृहमंत्री फडणवीस यांनीही ‘या संदर्भात कायदा आणण्याच्या दृष्टीने वाटचाल चालू झाली आहे’, असे सांगितले.
विवाहानंतर हिंदु धर्मीय पत्नी इस्लामप्रमाणे आचरण करत नसल्यामुळे चेंबूर येथील इक्बाल महमंद शेख या मुसलमान युवकाने तिची भर रस्त्यामध्ये गळा चिरून हत्या केली. भाजपच्या उपप्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी ३० सप्टेंबर या दिवशी चेंबूर येथे जाऊन हत्या झालेल्या विवाहितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
विवाहाच्या वर्षभरानंतर वसीमचे सत्य समोर आल्यानंतर पीडित पत्नीने त्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. यानंतर वसीमला अटक करण्यात आली.
हिंदु सहिष्णु असल्याने ते कधीही ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या स्वतःच्या मुलींवरील अत्याचाराचा सूड उगवण्यासाठी असे पाऊल उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !
भारतात लव्ह जिहादचा भस्मासुर झालेला असतांना आणि या प्रकरणात स्पष्टपणे तसेे दिसत असतांना पोलिसांनी कुणाच्या दबावामुळे हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’ नसल्याचे पत्रक काढले आहे ?
‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रापासून स्वत:च्या कुटुंबातील मुली आणि महिला यांचे रक्षण करण्यासाठी लाज न बाळगता अभिमानाने धर्माचरण करण्यास शिकवा.