‘ईगल फौंडेशन’च्या वतीने मुंबई येथील अधिवक्त्या (सौ.) सुनीता प्रकाश सालसिंगेकर यांचा सत्कार !

‘ईगल फौंडेशन’च्या वतीने मुंबई येथील अधिवक्त्या (सौ.) सुनीता प्रकाश सालसिंगेकर यांचा सत्कार !

‘ईगल फौंडेशन’च्या वतीने विविध क्षेत्रांत वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणार्‍यांचा सत्कार करण्यात येतो. अशा प्रकारे कायदेशीर कार्यात कार्यरत असलेल्या मुंबई येथील अधिवक्त्या (सौ.) सुनीता प्रकाश सालसिंगेकर यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यापीठ कायद्यातील तरतुदींच्या विरोधात भाजप राज्यभर आंदोलन छेडणार ! – देवेंद्र फडणवीस

विद्यापीठ कायद्यातील तरतुदींच्या विरोधात भाजप राज्यभर आंदोलन छेडणार ! – देवेंद्र फडणवीस

राज्याच्या इतिहासातील सर्वांत घाबरट आणि पळपुटे सरकार असल्याने या विधेयकातील पालटावर चर्चाही टाळली, तसेच विधीमंडळ सचिवालयाने त्यांना साथ दिली.

उच्च आणि तंत्रज्ञान विद्यापिठांत मंत्र्यांचा हस्तक्षेप वाढणारे विधेयक विधानसभेत विरोधकांच्या जोरदार आक्षेपानंतरही संमत !

उच्च आणि तंत्रज्ञान विद्यापिठांत मंत्र्यांचा हस्तक्षेप वाढणारे विधेयक विधानसभेत विरोधकांच्या जोरदार आक्षेपानंतरही संमत !

नवीन विद्यापीठ कायद्यामुळे विद्यापिठांच्या स्वायतत्तेवर घाला येणार आहे, तसेच विद्यापिठे नव्हे, तर ती सरकारी महामंडळे होतील

मनु, चाणक्य आणि बृहस्पति यांनी विकसित केलेली भारतीय न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य !

मनु, चाणक्य आणि बृहस्पति यांनी विकसित केलेली भारतीय न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य !

‘मनुस्मृति’ समाजात दुही निर्माण करते’, ‘स्त्रियांना हीन लेखते’ असे सांगत ऋषि मनु यांच्या नावाने बोटे मोडणार्‍या कथित बुद्धीवादी आणि निधर्मीवादी यांना त्यांची महानता समजेल तो सुदिन !

(म्हणे) ‘काँग्रेस सत्तेत आल्यास सर्वप्रथम धर्मांतरविरोधी कायदा रहित केला जाईल !’

(म्हणे) ‘काँग्रेस सत्तेत आल्यास सर्वप्रथम धर्मांतरविरोधी कायदा रहित केला जाईल !’

कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांची हिंदुद्वेषी घोषणा !
मोगल आक्रमक, निजाम आणि टीपू सुलतान यांचीच काँग्रेस वंशज आहे, हे लक्षात घ्या !

‘शक्ती’ नवी; पण यंत्रणा तीच !

‘शक्ती’ नवी; पण यंत्रणा तीच !

सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी, यासाठी ‘शक्ती’ विधेयक संमत करण्यात आले.

हिमंत बिस्व सरमा यांची हिंमत !

हिमंत बिस्व सरमा यांची हिंमत !

प्रखर राष्ट्र आणि धर्म प्रेम, देशासाठी काहीतरी करण्याची तळमळ, तत्त्वनिष्ठता, निर्णय घेण्याची धमक अन् भक्कम वैचारिक दृष्टिकोन स्पष्ट असेल, तर कोणताही निर्णय घेऊ शकतो, हे सरमा यांनी दाखवून दिले आहे. त्यांचा आदर्श इतर मुख्यमंत्र्यांनी घेतल्यास हिंदू आणि भारताच्या अनेक समस्या सुटून हिंदु राष्ट्र मूर्त स्वरूपात येईल !

(म्हणे) ‘कुणीही तलवारीच्या जोरावर कुणाचे धर्मांतर करत नाही, तर चांगल्या कामांकडे पाहून लोक धर्मांतर करतात !’ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचे विधान

(म्हणे) ‘कुणीही तलवारीच्या जोरावर कुणाचे धर्मांतर करत नाही, तर चांगल्या कामांकडे पाहून लोक धर्मांतर करतात !’ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचे विधान

ख्रिस्ती आणि इस्लाम पंथियांकडून अशी कोणती चांगली कामे केली जात आहेत, हे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले पाहिजे !

पीडितेलाच अपराधी समजणारी वागणूक आधी पालटायला हवी !

पीडितेलाच अपराधी समजणारी वागणूक आधी पालटायला हवी !

ज्या वेळी महिला अत्याचाराची घटना घडते, त्या वेळी संबंधित महिलेला मिळणारी वागणूक अयोग्य असते. तिला पोलीस ठाण्यामध्ये मिळणारी वागणूक पालटायला हवी. पीडित महिलेला अपराधी असल्याची वागणूक मिळणे चुकीचे आहे.

आसाममध्ये गोतस्करांची संपत्ती जप्त करणारे विधेयक संमत !

आसाममध्ये गोतस्करांची संपत्ती जप्त करणारे विधेयक संमत !

गोहत्या आणि गोतस्करी यांच्या संदर्भात केंद्र सरकारने कठोर कायदा केला, तर देशातील राज्यांना वेगवेगळा कायदा करण्याची आवश्यकता भासणार नाही ! केंद्र सरकारने असा कायदा लवकरात लवकर करावा, असेच हिंदूंना वाटते !