देशातील अनेक राज्यांनी आतापर्यंत अशा प्रकारचा कायदा बनवला आहे; मात्र त्याची कठोरपणे आणि प्रामाणिकपणे कार्यवाही केली जात नसल्याने गोहत्या थांबलेल्या नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. याकडे शासनकर्त्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे ! – संपादक

दमण – दादरा नगर हवेली आणि दीव दमण या केंद्रशासित प्रदेशांतही गोहत्या बंदी कायदा करण्यात आला आहे. गोहत्या करणार्याला १० वर्षे कारावास ते आजन्म जन्मठेप, अशी शिक्षा होऊ शकते, तसेच १ ते ५ लाख रुपयांपर्यंतच दंडही ठोठावला जाऊ शकतो. या कायद्यामध्ये गाय, वासरू, बैल आदींचा समावेश करण्यात आला आहे. येथे गोमांसावर पूर्णपणे बंदी असून गोहत्येसाठी गोवंशांची वाहतूकही अवैध ठरवण्यात आली आहे. या संदर्भातील गुन्हे अजामीनपात्र असतील. १५ वर्षांवरील प्राण्यांसाठी हा कायदा लागू असणार नसेल.
Dadra-Nagar Haveli and Daman-Diu declares cow slaughter non-bailable offence, punishable with life imprisonment, fine up to ₹5 lakhhttps://t.co/mrR4IF7Ilf
— OpIndia.com (@OpIndia_com) January 21, 2022
समान नागरी कायदा हवा !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन