भारतीय उपखंडामध्ये जिहादी आतंकवादी संघटना सक्रीय ! – अमेरिका

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या आतंकवादावरील ‘२०२० कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम्’ या ताज्या अहवालात म्हटले आहे की, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, हिज्बुल मुजाहिदीन, इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांसारख्या जिहादी आतंकवादी संघटना भारतीय उपखंडात सक्रीय आहेत.

लष्कर-ए-तोयबाकडून दिवाळीआधी उत्तरप्रदेशातील तील ४६ रेल्वे स्थानके बाँबने उडवण्याची धमकी

लष्कर-ए-तोयबाकडून अशी धमकी ईद किंवा नाताळपूर्वी देण्यात येत नाही. यावरून ‘आतंकवाद्यांना धर्म असतो’ हेच सिद्ध होते ! इस्लामी आतंकवाद्यांच्या विरोधात भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलत नाहीत, उलट त्यांची पाठराखण करत असतात !

राजौरी सेक्टर येथे ६ आतंकवादी ठार

येथील राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये सुरक्षादलांनी ही कारवाई केली. येथे आणखी आतंकवादी लपले असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत चकमक चालू होती.

पाकच्या सैन्याने पैशांचे आमीष दाखवून मला आतंकवादी बनवले !

मला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी पैशांचे आमीष दाखवून लष्कर-ए-तोयबामध्ये जाण्यास सांगण्यात आले. मला पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षण देऊन पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.कडे सोपवले होते.

पाकिस्तानमध्ये १२ जिहादी आतंकवादी संघटनांना आश्रय

अमेरिकेच्या संस्थेला जे ठाऊक आहे, ते संपूर्ण जगाला आणि संयुक्त राष्ट्रांनाही ठाऊक आहे; मात्र याच्याविरोधात कुणीच काही करत नाही, हे लक्षात घ्या ! हे पहाता भारताने गांधीगिरी सोडून आक्रमक धोरण स्वीकारणेच आवश्यक !

हिंदू भारतातील इतर धर्मियांना विरोध करत नाहीत, तर तालिबानी जगभर इतर धर्मियांवर दबाव निर्माण करतात !

पाकिस्तान अफगाणिस्तानचा शेजारी आहे, त्यानेच तालिबानला पोसले आहे. अशा अनेक घटकांना पाकिस्तानने बळ दिले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये २०० आतंकवादी घातपात करण्याच्या सिद्धतेत !

पाकला नष्ट केल्याविना जम्मू-काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही !

‘इस्लामिक स्टेट खुरासान’कडून भारतावर आक्रमण होण्याची शक्यता

इस्लामिक स्टेट खुरासान पाकच्या साहाय्याने भारतावर आक्रमण करण्याची शक्यता असल्याने अशी आक्रमणे रोखण्यासाठी पाकला नष्ट करा !

श्रीनगरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे २ आतंकवादी ठार

राजकीय नेते आणि नागरिक यांच्या हत्यांमध्ये सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या अब्बास शेख आणि साकिब मंजूर या २ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी चकमकीत ठार केले.

जम्मूमधील मंदिरांवर आक्रमण करण्याचे जिहादी आतंकवाद्यांचे षड्यंत्र !

जिहादी आतंकवाद्यांना धर्म असल्यामुळे ते त्यांच्या धार्मिक स्थळांवर नाही, तर हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !