जम्मूमधील मंदिरांवर आक्रमण करण्याचे जिहादी आतंकवाद्यांचे षड्यंत्र !

जिहादी आतंकवाद्यांना धर्म असल्यामुळे ते त्यांच्या धार्मिक स्थळांवर नाही, तर हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !

पाकमधील आतंकवादी संघटना अफगाणिस्तानमधील तालिबानच्या नियंत्रणातील भागात होत आहेत स्थलांतरित !

भारताने अफगाणिस्तान शासनाला सैनिकी साहाय्य करून या आतंकवाद्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करावा, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

काश्मीरमध्ये चकमकीत ‘लष्कर ए तोयबा’चे २ आतंकवादी ठार !

आतंकवादी बनवण्याचा कारखाना असलेल्या पाकला नष्ट केल्यासच भारतावरील आतंकवादी आक्रमणे थांबतील, हे जाणा !

शोपिया येथे २ आतंकवादी ठार

सुरक्षादलासमवेत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर इशफाक डार आणि अन्य एक आतंकवादी यांना ठार करण्यात आले.

(म्हणे) ‘आमचे पाकमधील आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद यांच्याशी संबंध नाहीत !’ – तालिबान

अशा जिहादी आतंकवाद्यांवर कोण विश्‍वास ठेवणार ? कंदहार विमान अपहरणाच्या वेळी तालिबानचे आतंकवाद्यांशी असलेले संबंध जगजाहीर झाले होते, हे भारत कधी विसरू शकणार नाही !

पुलवामा येथे ३ आतंकवादी ठार

काश्मीरमध्ये सातत्याने सुरक्षादलांकडून आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी तेथील आतंकवाद संपुष्टात आलेला नाही. जोपर्यंत आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत नवनवीन आतंकवादी निर्माण होतच रहाणार !

आतंकवादी संघटनांसाठी काम करणारे काश्मीर प्रशासनातील ११ कर्मचारी बडतर्फ !

हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सलाहुदीनच्या दोन मुलांचाही समावेश !
कुपवाडा येथील १ कर्मचारी लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी असल्याचे उघड !

काश्मीरमध्ये गेल्या २४ घंट्यांत ५ आतंकवादी ठार

काश्मीरमध्ये सातत्याने जिहादी आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी तेथील आतंकवाद नष्ट होत नाही; कारण आतंकवाद्यांची निर्मिती पाकमध्ये चालूच आहे. ती थांबवण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक !

पुलवामा येथे चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’चे ५ आतंकवादी ठार

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांतील शासनकर्त्यांकडून देशाच्या एका छोट्याशा भागातील आतंकवादही संपवू न शकणे, हे त्यांना लज्जास्पद ! हा आतंकवाद संपवण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !