मशीद म्हणजे केवळ प्रार्थनास्थळ नव्हे, तर जिहादसाठी शस्त्र ठेवण्याची जागा !

लष्कर-ए-तोयबाच्या म्होरक्याने मशिदीत शस्त्रे ठेवण्याविषयी सांगितले, ‘इस्लाम मुजाहिदींना (लढणार्‍यांना) मशिदीमध्ये शस्त्रे ठेवण्याची अनुमती देते.’

पाकचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी हाफिझ सईदला केले होते आर्थिक साहाय्य !

भारतावर आक्रमण करणार्‍या जिहादी आतंकवाद्याला साहाय्य करणारे शरीफ पाकचे पंतप्रधान झाल्यानंतर ते कधीतरी भारताशी चांगले संबंध ठेवतील का ?

श्रीनगरमध्ये २ आतंकवादी ठार

काश्मीरमध्ये कितीही आतंकवादी ठार झाले, तरी पाकला नष्ट केल्याखेरीज तेथील आतंकवाद नष्ट होणार नाही !

फुटीरतावादी यासिन मलिक, शब्बीर शाह आदींवर गुन्हा नोंदवा ! –  न्यायालयाचा आदेश  

या फुटीरतावाद्यांना आतापर्यंत कठोर शिक्षा होणे अपेक्षित असतांना आता कुठे त्यांच्यावर गुन्हे नोंद होणार असतील, तर ‘या प्रकरणांचा निकाल किती वर्षांनी लागेल आणि शिक्षा कधी होईल ?’, हा प्रश्‍नच आहे !

काश्मीरमध्ये ३ चकमकींमध्ये ४ आतंकवादी ठार; एका आतंकवाद्याला अटक

कितीही आतंकवादी ठार केले, तरी जोपर्यंत पाकला संपवण्यात येणार नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही !

शोपिया येथे २ आतंकवादी ठार : मोठा शस्त्रसाठा जप्त

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद मुळासकट नष्ट होणार नाही !

काश्मीरच्या किचकट गुंत्यावर कठोर कृती हाच पर्याय !

भारताने काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी आणि पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी सरकारने सैन्यातील निवृत्त अधिकार्‍यांनी दिलेल्या पर्यायांचा करणे राष्ट्रप्रेमी नागरिकांना अपेक्षित आहे. खरेतर पाकिस्तानला कायमचे नष्ट केल्यावर खर्‍या अर्थाने काश्मीरचा प्रश्न सुटेल आणि भारतासह विश्वाला शांती लाभेल !

अनंतनाग येथे आतंकवाद्यांच्या गोळीबारात एक पोलीस हुतात्मा

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !

ठार झालेल्या जिहादी आतंकवाद्याचे समर्थन करणार्‍या काश्मीरमधील पत्रकाराला अटक

आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍यांना आतंकवादी ठरवून त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

भारतीय उपखंडामध्ये जिहादी आतंकवादी संघटना सक्रीय ! – अमेरिका

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या आतंकवादावरील ‘२०२० कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम्’ या ताज्या अहवालात म्हटले आहे की, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, हिज्बुल मुजाहिदीन, इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांसारख्या जिहादी आतंकवादी संघटना भारतीय उपखंडात सक्रीय आहेत.