(म्हणे) ‘कॉ. पानसरे हत्येचे अन्वेषण ‘ए.टी.एस्.’कडे सोपवा !’ – भाकपचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
अन्वेषणातून स्वतःला हवा तसा निष्कर्ष न मिळाल्यामुळे साम्यवादी थयथयाट करत आहेत. या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांचा हात नसल्याचे पुढे आल्याने साम्यवाद्यांचे पित्त खवळले असून त्यामुळेच ते अशी मागणी करत आहेत. हिंदुद्वेषापोटी हे निवेदन दिले गेले आहे, हे हिंदू जाणून आहेत !