(म्हणे) ‘कॉ. पानसरे हत्येचे अन्वेषण ‘ए.टी.एस्.’कडे सोपवा !’ – भाकपचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन 

(म्हणे) ‘कॉ. पानसरे हत्येचे अन्वेषण ‘ए.टी.एस्.’कडे सोपवा !’ – भाकपचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन 

अन्वेषणातून स्वतःला हवा तसा निष्कर्ष न मिळाल्यामुळे साम्यवादी थयथयाट करत आहेत. या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांचा हात नसल्याचे पुढे आल्याने साम्यवाद्यांचे पित्त खवळले असून त्यामुळेच ते अशी मागणी करत आहेत. हिंदुद्वेषापोटी हे निवेदन दिले गेले आहे, हे हिंदू जाणून आहेत !

करवीर शिवसेनेच्या वतीने सनातन संस्थेच्या ‘शक्ति’ लघुग्रंथाचे १०० महिलांना वाटप !

करवीर शिवसेनेच्या वतीने सनातन संस्थेच्या ‘शक्ति’ लघुग्रंथाचे १०० महिलांना वाटप !

मंगेश्वर मंदिरात करवीर शिवसेनेच्या वतीने घराघरात अध्यात्माचे ज्ञान पोचण्यासाठी सनातन संस्थेचा शक्ति हा लघुग्रंथ १०० महिलांना देण्यात आला. ‘ग्रंथामुळे देवीच्या संदर्भातील अमूल्य माहिती समजली’, असे मत काही महिलांनी ग्रंथ वाचून व्यक्त केले.

बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी !

बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी !

बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्‍या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांडे घडवणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा,  या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना….

राज्य परिवहन महामंडळाकडून ४ दिवस आणि ७ दिवसांत ‘आवडेल तिथे प्रवास’ करण्याची सोय !

राज्य परिवहन महामंडळाकडून ४ दिवस आणि ७ दिवसांत ‘आवडेल तिथे प्रवास’ करण्याची सोय !

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक गोष्टी सुरळीत होत असतांना राज्य परिवहन महामंडळही ‘प्रवाशांच्या सेवे’साठी हे ब्रीदवाक्य घेऊन सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देत आहे. ‘एस्.टी.’ने दिवाळीच्या कालावधीत प्रवाशांना ४ आणि ७ दिवसांत ‘आवडेल तिथे प्रवास’ करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

काश्मीरमधील हिंदूंच्या हत्या आणि सैनिकांचे हौतात्म्य यांच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक यांच्यातील ‘टी-२०’ क्रिकेट विश्वचषकातील सामना रहित करा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे निवेदन

काश्मीरमधील हिंदूंच्या हत्या आणि सैनिकांचे हौतात्म्य यांच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक यांच्यातील ‘टी-२०’ क्रिकेट विश्वचषकातील सामना रहित करा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे निवेदन

२४ ऑक्टोबर या दिवशी होणारा ‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रहित करावा, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना २० ऑक्टोबर या दिवशी देण्यात आले.

२४ आणि २५ ऑक्टोबर या दिवशी कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद रहाणार !

२४ आणि २५ ऑक्टोबर या दिवशी कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद रहाणार !

शहरातील शिंगणापूर बंधार्‍याला मोठी गळती लागली आहे. ही गळती २४ आणि २५ ऑक्टोबर या दिवशी काढण्यात येणार असल्याने हे दोन दिवस कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. या दिवसांत नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांची फसवणूक करणार्‍या ‘मॉर्डन गुरुकुल ॲकॅडमी’च्या विरोधात युवा सेनेच्या पुढाकाराने तक्रार !

विद्यार्थ्यांना ‘शासनमान्य प्रमाणपत्र देतो’ असे सांगून स्वत:जवळील बनावट प्रमाणपत्र दिले

बांगलादेश येथील दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई व्हावी !

बांगलादेश येथील दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई व्हावी !

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशा मागणीचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आजरा येथे तहसीलदार विकास आहिर यांना देण्यात आले.

राज्याची आर्थिक स्थिती पूर्ववत् होण्यासाठी किमान ६ मास करभरणा असाच रहावा लागेल ! – राजगोपाल देवरा, प्रधान सचिव, वित्त विभाग

राज्याची आर्थिक स्थिती पूर्ववत् होण्यासाठी किमान ६ मास करभरणा असाच रहावा लागेल ! – राजगोपाल देवरा, प्रधान सचिव, वित्त विभाग

राज्याची आर्थिक स्थिती सुधारत आहे. कराचा भरणा वाढत आहे. प्रत्येक वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये हा भरणा वाढतो. आर्थिक स्थिती पूर्ववत् होण्यासाठी किमान ६ मास ही आवक अशीच रहावी लागेल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना !

प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोनाविषयक नियमांचे पालन करून केलेल्या संघाच्या लयबद्ध घोष वादनाचे नागरिकांनी या वेळी स्वागत केले.