आज कोल्हापूर येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘श्रावण व्रतवैकल्य उपक्रम’ !
हिंदु धर्मातील सणांची महती सर्वांना कळावी, हिंदु धर्माचे जागरण आणि संघटन व्हावे, यासाठी ८ वर्षांपूर्वी समस्त हिंदु धर्म संघटनांच्या वतीने या उपक्रमास प्रारंभ झाला.
हिंदु धर्मातील सणांची महती सर्वांना कळावी, हिंदु धर्माचे जागरण आणि संघटन व्हावे, यासाठी ८ वर्षांपूर्वी समस्त हिंदु धर्म संघटनांच्या वतीने या उपक्रमास प्रारंभ झाला.
हालेवाडी वस्तीतील लक्ष्मी मंदिराच्या द्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मूर्तीच्या अंगावरील ५ लाख ७२ सहस्र रुपयांचे १४ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिराच्या आवारात मोठी गर्दी केली.
विशाळगड येथील अतिक्रमण प्रशासनाने त्वरित हटवावे, अशी मागणी सातारा येथील ‘हिंदु एकता आंदोलन’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांनी केली. विशाळगड येथील अतिक्रमणाच्या संदर्भात विठ्ठल मंदिर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
गणेशोत्सव, दसरा, दीपावली या कालावधीत कोल्हापूर शहरात येणार्या भाविकांची संख्या मोठी असून शहरात येणार्या वाहनांची संख्याही अधिक आहे. तावडे हॉटेल चौकामध्ये पूल अरूंद असल्याने, तसेच गांधीनगरलाही खरेदीसाठी जाणारी वाहनांची संख्या अधिक असल्याने…
‘पाकिस्तान झिंदाबाद’चे स्टेट्स ठेवणारे शिक्षक जावेद अहमद याच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्याला पोलिसांनी कह्यात घेतला आहे. हा शिक्षक अतिग्रे येथील ‘घोडावत इंटरनॅशनल स्कूल’मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता.
भावी पिढीला ‘स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलीदान केलेले आहे’, हे समजावून सांगावे लागेल ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती
पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक अशा गडाची सातत्याने पडझड होत आहे. या संदर्भात गडप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती देण्यात यावी, या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महापालिका उपायुक्त प्रदीप ठेंगल यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी श्री. गजानन महाजन गुरुजी, श्री. प्रसाद जाधव यांसह अन्य धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या ३ दिवसांपासून पाऊस अल्प झाल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे १३ ऑगस्टला रात्री बंद झाले. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४० फूट १० इंच इतकी नोंदवली गेली. आलमट्टी धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे पंचगंगेची पाणीपातळी अल्प होईल.
‘हर घर तिरंगा’ अभियानात वारणानगर (जिल्हा कोल्हापूर) येथे राष्ट्रध्वजाला मानवंदना देतांना मान्यवर तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि इतर