श्री गणेशमूर्ती विसर्जन पंचगंगा नदीच्या वहात्या पाण्यात करण्यास आडकाठी आणू नये ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

श्री गणेशमूर्ती विसर्जन पंचगंगा नदीच्या वहात्या पाण्यात करण्यास आडकाठी आणू नये ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

ज्यांना श्री गणेशमूर्ती विसर्जन पंचगंगेत करायचे आहे त्यांना आडकाठी आणू नये. कुणावरही कुठे विसर्जन करावे, यासाठी सक्ती करू नये, असे निवेदन कोल्हापूर येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करू ! – एस्.पी. सिंग बघेल, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करू ! – एस्.पी. सिंग बघेल, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने त्यांची २४ ऑगस्ट या दिवशी पंचायत समिती सभागृहात भेट घेऊन निवेदन सादर केले.

गणेशोत्सव बंधनमुक्त साजरा करू द्या ! – करवीर शिवसेनेचे निवेदन

गणेशोत्सव बंधनमुक्त साजरा करू द्या ! – करवीर शिवसेनेचे निवेदन

महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात सज्ज झालेले आहेत. तरी प्रशासनाने या उत्सवास कोणतेही छुपे नियम आणि अटी घालू नयेत.

‘हलाल’सक्ती विरोधी कृती समितीची स्थापना !

‘हलाल’सक्ती विरोधी कृती समितीची स्थापना !

‘हलाल’सक्तीच्या विरोधात जागृती करण्यासाठी कोल्हापूर येथे उद्योजक, व्यापारी यांच्या झालेल्या बैठकीत ‘हलालसक्ती विरोधी कृती समिती’ची स्थापना करून त्या संदर्भात जागृती करण्याचा निर्धार एकमताने करण्यात केला.

प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना न राबवता पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्यावी ! – हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना न राबवता पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्यावी ! – हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

इचलकरंजी येथील समस्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, तसेच विविध संघटना यांनी पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची माहिती नगरविकास विभागास सादर !

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची माहिती नगरविकास विभागास सादर !

१८ गावे, तसेच शिरोली आणि गोकुळ शिरगाव या औद्योगिक वसाहतीसह यापूर्वीही प्रस्ताव पाठवल्याचे महापालिकेने नगरविकास विभागाला पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे.

(म्हणे) ‘श्रीरामाच्या नावाने देशात आतंकवाद !’ – तुषार गांधी यांचे फुकाचे बोल

(म्हणे) ‘श्रीरामाच्या नावाने देशात आतंकवाद !’ – तुषार गांधी यांचे फुकाचे बोल

भारतात हुकूमशाही असती, तर तुषार गांधी यांना असे वक्तव्य करता आले असते का ? अशांना पाकिस्तान, तसेच इस्लामिक देशांमध्ये पाठवायला हवे !

केवळ हिंदूंचे सण आल्यावरच प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे होते ! – राजू यादव, करवीर तालुकाप्रमुख, शिवसेना

केवळ हिंदूंचे सण आल्यावरच प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे होते ! – राजू यादव, करवीर तालुकाप्रमुख, शिवसेना

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने कोल्हापूर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’, आंदोलनानंतर प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. दत्तात्रय कवितके यांना निवेदन देण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्याना’स विद्यार्थ्यांचा प्रतिसाद ! 

कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्याना’स विद्यार्थ्यांचा प्रतिसाद ! 

हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्यानां’चे नियोजन करण्यात आले होते.

साधनेमुळे आपण जीवनात स्थिर राहू शकतो ! – श्रीमती अश्विनी जरंडीकर, सनातन संस्था 

साधनेमुळे आपण जीवनात स्थिर राहू शकतो ! – श्रीमती अश्विनी जरंडीकर, सनातन संस्था 

जीवनात साधनेचे अनन्यसाधारण महत्त्व असून साधनेमुळेच आपण जीवनात स्थिर राहू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने नियमित साधनेचे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती अश्विनी जरंडीकर यांनी केले.