
कोल्हापूर, १४ ऑगस्ट (वार्ता.) – गेल्या ३ दिवसांपासून पाऊस अल्प झाल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे १३ ऑगस्टला रात्री बंद झाले. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४० फूट १० इंच इतकी नोंदवली गेली. आलमट्टी धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे पंचगंगेची पाणीपातळी अल्प होईल. आलमट्टीतून २ लाख २५ सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग करण्यात येत आहे. वारणा धरणातून सध्या ५ सहस्र ५०० घनफूट प्रतिसेकंद, तसेच सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून ११ सहस्र ९५७ घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू आहे. सांगली येथे कृष्णा नदीची पातळी २८ फूट ६ इंच इतकी नोंदवली गेली.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !