
पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर) – काही दिवसांपूर्वीच पन्हाळगडावरील बुरूजाचा काही भाग कोसळल्याची घटना ताजी असतांना संततधार पडणार्या पावसामुळे पुन्हा एकदा ४ दरवाजा खाली असलेल्या नाक्याजवळ दगड ढासळले आहेत. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक अशा गडाची सातत्याने पडझड होत आहे. या संदर्भात गडप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
संपादकीय भूमिकापुरातत्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष ! |
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !