‘हलाल जिहाद’विषयी बहुसंख्य हिंदू निद्रिस्तच !
इंदूर (मध्यप्रदेश) येथे प्रसार करतांना असे लक्षात आले की, ‘हलाल जिहाद’विषयी बहुतेक हिंदूंना काहीही माहिती नाही. अगदी सनदी लेखापाल, अधिवक्ते, आधुनिक वैद्य यांनाही याची जराही कल्पना नाही.
इंदूर (मध्यप्रदेश) येथे प्रसार करतांना असे लक्षात आले की, ‘हलाल जिहाद’विषयी बहुतेक हिंदूंना काहीही माहिती नाही. अगदी सनदी लेखापाल, अधिवक्ते, आधुनिक वैद्य यांनाही याची जराही कल्पना नाही.
हिंदु जनजागृती समितीची केंद्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी !
एड्स, कर्करोग यांसारखे अनेक असाध्य रोग बरा करण्याचा दावा करून जनतेची फसवणूक करणार्या ख्रिस्ती मिशनर्यांच्या कार्यक्रमावर गुन्हा नोंद करण्यासाठी अंनिसवाल्यांनी कधीही पुढाकार घेतला नाही; मात्र येथे महामृत्यूंजय जप केल्यावर गुन्हा नोंद केला, यातूनच यांचा हिंदु धर्मविरोधी चेहरा दिसून येतो !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘अजमेर बलात्कार कांड : मुसलमान लांगूलचालनाचा परिणाम ?’
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन विशेष संवाद’ : ‘कॉन्व्हेंट (इंग्रजी माध्यमांच्या) शाळांचा विरोध टिकलीला कि हिंदु धर्माला ?’
हल्ली ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे भरपूर वाढत आहेत. त्यामुळे घरातील मंडळींच्या स्वत:च्या मुलांच्या भावी आयुष्याबद्दल चिंता वाढत आहे. यासाठी मुलांवर हिंदु धर्माचे संस्कार सातत्याने करत रहा.
‘‘आपल्यातील दुर्गुण नष्ट केल्याविना आपण यशस्वी होऊ शकत नाही. आपल्या जीवनात प्रतिदिन येणारा ताण आपल्या दुर्गुणांचा परिणाम आहे. यासाठी स्वतःमधील दुर्गुण नष्ट करण्यासाठी आपल्याला सद़्गुणांचा विकास केला पाहिजे. यामुळे आपले जीवन यशस्वी होईल.’’
‘वन्दे मातरम्’ या मंत्राचा जयघोष करत अनेक क्रांतीकारकांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सर्वस्वाचे बलीदान दिले. असे असतांना महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी विधानसभेत ‘जगात कुणापुढेही मस्तक झुकवण्यास इस्लाम अनुमती देत नाही.
‘१९ ते २४.१०.२०२१ या कालावधीमध्ये महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा मुंबई जिल्ह्यात ‘संपर्क अभियान’ दौरा झाला. त्या वेळी मी श्री. घनवट यांच्या समवेत होतो. तेव्हा मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
मंदिरात दर्शनासाठी येणारे हिंदू, तसेच पर्यटक यांची वेशभूषा पहाता मंदिराच्या चैतन्याचा त्यांना लाभ होण्याला आणि मंदिराच्या सात्त्विकतेला बाधा येते. त्यामुळे मंदिरांसाठी वस्त्रसंहिता फलक लावणे आवश्यक आहे.