चुलत भाऊ आणि बहीण यांचा विवाह अवैधच ! – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय

लुधियानातील एका २१ वर्षांच्या मुलावर अपहरण आणि अत्याचार यांचा गुन्हा नोंद असून त्याने या प्रकरणी केलेल्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी करतांना न्यायालयाने हा निर्णय दिला. आरोपी तिचा चुलतभाऊ आहे.

गोवा पोलीस पुरो(अधो)गामी प्राध्यापिका शिल्पा सिंह यांना सुरक्षा पुरवणार

फेसबूक ‘पोस्ट’वरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण : पोलीस महासंचालक म्हणाले, ‘‘या प्रकरणी संबंधित सर्व व्यक्तींशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि प्राध्यापिका शिल्पा सिंह यांना सुरक्षाही पुरवली जाणार आहे.

उत्तराखंडमधील भाजप सरकार आंतरधर्मीय विवाह करणार्‍यांना प्रोत्साहन म्हणून आता ५० सहस्र रुपये देणार

देशात एकीकडे ‘लव्ह जिहाद’च्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतांना अशा प्रकारची योजना राबवणे हा हिंदुद्रोहच ! अशा प्रकारच्या विवाहामुळे किती प्रमाणात राष्ट्रीय एकता वाढली आणि किती प्रमाणात हिंदु तरुणींवर अन्याय झाला, हे सरकारने घोषित करावे !

हट्टी मुले !

उठल्याबरोबर लहान मुलांच्या हातात भ्रमणभाष असतो अथवा दूरचित्रवाणी चालू करून कार्टून पाहून दिवसाचा आरंभ केला जातो. यामध्ये किती घंटे वाया जातात ? आणि त्याचा आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो ? हे मुलांना समजत नसले, तरी पालकांना समजत नसेल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘व्यक्तीस्वातंत्र्याने मानव भरकटत जातो; कारण तो सात्त्विक नाही. असे होऊ नये; म्हणून त्याला धर्मबंधन हवे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कोरोना महामारीच्या संदर्भात अग्निहोत्राच्या विभूतीचे लक्षात आलेले महत्त्व !

‘सध्या कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व जग त्रस्त असल्याने जगात अनेक जणांनी अग्निहोत्राला आरंभ केला आहे. अग्निहोत्र करणार्‍या अशा अनेक जणांसाठी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली खालील सूत्रे मार्गदर्शक आहेत.

कार्तिक मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

साप्ताहिक शास्त्रार्थ – हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, दक्षिणायन, शरदऋतू, कार्तिक मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.

दलितांसाठी सरकारी केशकर्तनालय उघडावीत !

रोगापेक्षा उपचार भयंकर ! अशा प्रकारची सरकारी केशकर्तनालये उघडण्यापेक्षा समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत; मात्र मतांसाठी जाणीवपूर्वक जातीभेद कायम ठेवणारे राजकारणी असे कदापि होऊ देणार नाहीत, हेही तितेकच खरे !

नाशिक येथील फादर रुडी यांच्यावर हिंदु पद्धतीने अंत्यसंस्कार

येथील फादर रुडी यांना अग्नि देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनास्थितीची जाणीव असलेल्या फादर रुडी यांच्या अंतिम इच्छेनुसारच पंचवटीतील अमरधाममध्ये त्यांच्यावर ‘अग्निसंस्कार’ करण्यात आले.

लसीची प्रतिक्षा…!

‘भारतीय संस्कृतीने दिलेला औषधांचा, आहार-विहाराचा आणि धर्माचरणाचा अनमोल ठेवा कोरोनासारख्या संकटात संयमी भारतियांच्या कामी आला’, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. येणार्‍या काळात ‘कोरोनापेक्षा कितीही भयंकर विषाणू आले, तरी भक्तीचे शस्त्र त्याला सर्व औषधे उपलब्ध करून देईल’, ही श्रद्धाच भारतियांना यापुढेही तारून नेईल !