भारतीय पंचांगाचे महत्त्व !

भारतीय पंचांगाचे महत्त्व !

‘एका इंग्रज अधिकाऱ्याने पं. मदनमोहन मालवीय यांना विचारले, ‘‘कोणत्याही प्रकारचे निमंत्रण न देता इतका मोठा जनसमुदाय कुंभमेळ्यासाठी कसा येतो ?’’ त्यावर पं. मदनमोहन मालवीय म्हणाले, ‘‘केवळ सहा आणे (त्या काळातील साधारण ३५ पैसे) मूल्य असलेले पंचांग वाचून !’’

वाढदिवसाची विकृती !

वाढदिवसाची विकृती !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे वर्षातून एकदा व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठीच्या चांगल्या कृतीची जागा भयावह विकृतीने घेतली आहे. समाजामध्ये या विकृतींविषयी जनजागृती न केल्यास आणि धर्मशिक्षण न दिल्यास या पुढचे अपप्रकार पहायला मिळाले नाही तर नवलच ! अशी वेळ न येण्यासाठी हिंदु धर्मानुसार वाढदिवस कसा साजरा करावा, हे सांगणे आवश्यक !

राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे शाळेत कुंकू लावून गेल्याने हिंदु विद्यार्थिनीला मारहाण !

राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे शाळेत कुंकू लावून गेल्याने हिंदु विद्यार्थिनीला मारहाण !

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा ढोल बडवणारे, तसेच कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून धर्मांध मुलींच्या पाठीशी उभे रहाणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी आता कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत ?

आदर्श समाजासाठी धर्मशिक्षणच हवे !

आदर्श समाजासाठी धर्मशिक्षणच हवे !

शिक्षक मुलांच्या जीवनात गुरु असतात आणि ते विद्यार्थ्याला योग्य दिशा देण्यासह मार्गदर्शन करतात. या जगात गुरु-शिष्य हे नाते सर्वांत पवित्र मानलेले आहे; पण दुर्दैवाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेतील शिक्षकांची चारित्र्य पडताळणी करावी लागत आहे. याहून समाजाचे दुसरे अधःपतन काय असू शकते ? अशी वेळ का आली ?

संपूर्ण जिल्ह्यात नव्हे, तर केवळ मंदिराजवळील मांस विक्रीच्या दुकानांवर बंदी ! – गाझियाबादच्या महापौरांचे स्पष्टीकरण

संपूर्ण जिल्ह्यात नव्हे, तर केवळ मंदिराजवळील मांस विक्रीच्या दुकानांवर बंदी ! – गाझियाबादच्या महापौरांचे स्पष्टीकरण

मांस आणि मद्य यांच्यात कोणतीही तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे मद्याच्या दुकानांविषयी आमचा कोणताही आक्षेप नाही.  

प्रत्येक हिंदु धर्मियाने धर्मानुसार कृती करणे आवश्यक ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

प्रत्येक हिंदु धर्मियाने धर्मानुसार कृती करणे आवश्यक ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

भारत भूमीमध्ये इंग्रजांना जाऊन ७५ वर्षे उलटली, तरीही पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आपल्या देशात चालू आहे. ते आपल्या संस्कृतीला घातक असून प्रत्येक हिंदु धर्मियाने धर्मानुसार कृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन तालुक्यातील कोंडीवळे येथील प.पू. गगनगिरी महाराज मठाचे मठाधिपती प.पू. उल्हासगिरी महाराज यांनी केले.

काश्मीरमध्ये झेलम नदीत सापडली त्रिमुखी श्रीविष्णुची प्राचीन मूर्ती !

काश्मीरमध्ये झेलम नदीत सापडली त्रिमुखी श्रीविष्णुची प्राचीन मूर्ती !

ही मूर्ती ९ व्या शतकातील असून ती अद्वितीय त्रिमुखी श्रीविष्णुची आहे. ही मूर्ती हिरव्या पाषाणातील असून अत्यंत दुर्मिळ आहे. तिची कलाकुसर अत्यंत उत्कृष्ट आहे.

पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाने झाकोळली गेली हिंदूंची प्राचीन कालमापन पद्धत !

पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाने झाकोळली गेली हिंदूंची प्राचीन कालमापन पद्धत !

त्रुटीयुक्त पाश्चात्त्य कालमापन पद्धत आणि परिपूर्ण भारतीय कालमापन पद्धत !

#Gudhipadva : गुढीपाडवा म्हणजे संकल्पशक्तीची मुहूर्तमेढ !

#Gudhipadva : गुढीपाडवा म्हणजे संकल्पशक्तीची मुहूर्तमेढ !

या दिवशी प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. या लहरींच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्वराचे तत्त्व कार्यरत असते. या दिवशी रामतत्त्व १०० पटींनी अधिक कार्यरत असते. गुढीच्या माध्यमातून कार्यरत असलेली ईश्वराची शक्ती जिवाला लाभदायक असते.

#Gudhipadva : हिंदूंनो, नववर्षारंभ चैत्र शुक्ल प्रतिपदेसच का ?

#Gudhipadva : हिंदूंनो, नववर्षारंभ चैत्र शुक्ल प्रतिपदेसच का ?

हिंदूंनो, पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्षारंभ साजरा करा; कारण स्वधर्म आणि स्वसंस्कृती यांचे पालन करण्यातच आपले खरे हित आहे !