अखिल मानवजातीला परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवण्यासाठी अद्वितीय ग्रंथकार्य करणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

‘अखिल मानवजातीला या ज्ञानगंगेत न्हाऊन निघून मनुष्यजन्माचे सार्थक करून घेता यावे’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’

वाराणसी सेवाकेंद्रातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुमती सरोदे यांची त्यांच्या भावजयीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुमती सरोदे यांची त्यांच्या भावजयीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी घेतलेल्या शिबिरानंतर ज्ञानशक्ती प्रसार अभियानांतर्गत ‘मकरसंक्रांत मोहिमे’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनानंतर मोहिमेला कसा आरंभ झाला आणि साधकांनी अनुभवलेला गुरुकृपेचा ओघ आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या एका वाचकाला आलेली अनुभूती पाहूया.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी घेतलेल्या शिबिरानंतर ज्ञानशक्ती प्रसार अभियानांतर्गत ‘मकरसंक्रांत’ मोहिमेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘समष्टी सेवेची तीव्र तळमळ आणि साधकांना साधनेत पुढे नेण्याचा अखंड ध्यास असणार्‍या सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने प्रसार कसा करायचा ?’, यासाठी ऑनलाईन शिबिर घेतले

अखिल मानवजातीला परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवण्यासाठी अद्वितीय ग्रंथकार्य करणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

‘सनातनच्या ग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे यांतील ५० टक्के लिखाण हे इतरांचे लेख, साधकांना मिळालेले ईश्वरी ज्ञान इत्यादींच्या माध्यमातून गोळा झालेले आहे, तर उरलेले ५० टक्के लिखाण मला प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादामुळे आतून स्फुरलेले आहे !’

घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी अधिक गतीने करायच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा आणि शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

परात्पर गुरु डॉक्टरांचा ग्रंथनिर्मितीचे कार्य अधिक गतीने करण्याच्या दृष्टीने एकप्रकारे अव्यक्त संकल्पच झालेला आहे. या थोर विभूतीच्या संकल्पाला अनुसरून आपण ग्रंथकार्य गतीने होण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले, तर त्या संकल्पाचे फळ आपल्याला मिळणार आहे.

सनातनच्या विविध ग्रंथांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘सनातन संस्थेचे ग्रंथ हे कलियुगातील पाचवा वेद आहेत. या ग्रंथांमध्ये पृथ्वीवर कुठेही उपलब्ध नसलेले ईश्वरी ज्ञान आहे. त्यामुळे सनातनची ग्रंथसंपदा अनमोल आहे. यांतील काही ग्रंथांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सनातनची ग्रंथमालिका : आचारधर्म (हिंदु आचारांमागील शास्त्र)

आचारधर्म न पाळल्याने होणारे तोटे, सात्त्विक आहाराचे महत्त्व, असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम आणि आधुनिक आहाराचे तोटे आदींविषयी योग्य दिशा या मालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे.

घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी अधिक गतीने करायच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा आणि शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ करून घ्या !

‘सनातन धर्माच्या ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’मध्ये सहभागी साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती !

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी गुरुकृपेने सनातन संस्थेचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत) यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात १.९.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीत ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात आले.