वेंगुर्ला नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा ‘सी.बी.एस्.ई.’च्या अभ्यासक्रमात समावेश

वेंगुर्ला नगर परिषदेने आतापर्यंत स्वच्छता अभियानात जिल्हा, विभाग, राज्य आणि देश या पातळ्यांवरील अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पावित्र्यासह पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक !

विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी यात्रेकरूंनी केवळ पर्यटनासाठी म्हणून जाणे, तेथे जाऊन प्रदूषण वाढवण्यासह तेथील पावित्र्य नष्ट होण्यास हातभार लावणे, आदी हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचा परिणामच !

नागरिकांनी ओला-सुका कचरा यांचे वर्गीकरण करूनच कचरा गाडीत घालावा ! – दिलीप घोरपडे, साहाय्यक आयुक्त, महापालिका

ब्राह्मणपुरी परिसरात सनातनच्या आश्रमासमोर महापालिकेच्या वतीने नागरिकांना ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहिमेच्या अंतर्गत कचरा विलगीकरणाची माहिती देण्यात आली.

कराड नगरपालिकेचे कचरा व्यवस्थापन कोलमडले

शहरातील घंटागाड्यांच्या नवीन निविदेची ‘वर्क ऑर्डर’ सिद्ध आहे; मात्र त्यावर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या स्वाक्षर्‍या झाल्या नसल्याने शहरातील घंटागाड्या बंद पडल्या आहेत. कराड शहरातील प्रतिदिन निर्माण होणारा अनुमाने ८ टन कचरा पडून रहात आहे.

सांगली येथे काळ्या खणीतून १५ दिवसांत महापालिका कर्मचार्‍यांनी १३ टन कचरा काढला !

सांगली – सांगलीच्या मध्यवर्ती असणारी काळी खण गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडली होती.

इंद्रधनू कलाविष्कार संस्था आणि नागरिक यांच्या मागणीनुसार कमानवेस येथे महापालिकेच्या गाड्या लावण्यासाठी वाहतनळ 

महापालिकेने या कचरा गाड्यांसाठी कमानवेस येथे वाहनतळ उभारण्याचे काम चालू केले आहे. त्वरित काम चालू केल्याविषयी इंद्रधनू कलाविष्कार संस्था आणि नागरिक यांनी आयुक्तांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले आहे.

सातारा येथे अल्पवयीन मुलीवर मोकाट श्‍वानांचे आक्रमण

सातारा शहर आणि परिसरामध्ये मोकाट श्‍वानांची समस्या गंभीर होत चालली आहे. सदर बाजार परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर मोकाट फिरणार्‍या ५-६ श्‍वानांनी आक्रमण केले.

पिसाळलेल्या श्वानाच्या आक्रमणात युवक आणि युवती यांचा मृत्यू

संपूर्ण सातारा शहरातील कचरा टाकला जातो. यामुळे या ठिकाणी श्वानांचा वावर असतो. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून पिसाळलेल्या आणि भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

पुण्यातील कोरड्या कचर्‍यात खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्वाधिक

पर्यावरणासाठी घातक अशा या कचर्‍याविरोधात ‘ब्रेक फ्री फ्रॉम प्लास्टिक’ ही चळवळ विविध देशांत राबवण्यात येत आहे. ‘या आस्थपनांनी पुनर्वापरास योग्य पिशव्यांचा वापर करावा’, अशी मागणी कचरावेचक संस्थांनी केली आहे.

प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार्‍या अकोला आणि अमरावती महानगरपालिकांवर कारवाई कधी ? – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही कारवाई न करणार्‍या अकोला आणि अमरावती या महानगरपालिकांविरुद्ध प्रदूषण नियंत्रण मंडळ कधी कारवाई करणार ?, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारला.