मिरज येथील ऐतिहासिक गणेश तलावात श्री गणेशमूर्ती विसर्जनास प्रशासनाची अनुमती !
श्रीमंत राजेसाहेबांनी काही दिवसांपूर्वी तलावातील सर्व फाटकांना लावलेले कुलूप श्री गणेशभक्तांनी तोडल्याने निर्माण झालेला तंटा यामुळे मिटला.
श्रीमंत राजेसाहेबांनी काही दिवसांपूर्वी तलावातील सर्व फाटकांना लावलेले कुलूप श्री गणेशभक्तांनी तोडल्याने निर्माण झालेला तंटा यामुळे मिटला.
‘प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि पर्यावरण अन् वातावरणीय बदल विभाग’ यांचा अनागोंदी कारभार उघड !
राष्ट्रीय हरित लवादानेही कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास अनुकूल नसल्याचा निर्वाळा दिला आहे ! असे असतांना कागदी लगद्याच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन प्रशासन कसे करते ?
कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास घातक असल्याचे यापूर्वी संशोधनातून सिद्ध झाले आहे, तर राष्ट्रीय हरित लवादानेही कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास अनुकूल नसल्याचा निर्वाळा दिला आहे ! असे असतांना कागदी लगद्याच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन प्रशासन कसे करते ?
आतापर्यंत महापालिकेकडे १९३ अर्ज आले आहेत. त्यावर तात्काळ कार्यवाही करून परवाना दिला जात आहे. व्यवसाय परवाना असल्याविना मूर्ती विक्री केल्यास कारवाई केली जाणार आहे.
‘आविष्कार कला केंद्र’ आणि ‘शेतकरी बाजार कृषी सेवा केंद्र’ यांच्या वतीने खडपाबांध, फोंडा येथील रविनगरजवळील धायमोडकर सदन येथे श्री गणेशमूर्ती शाळा अन् शेतकरी बाजार हा संयुक्त उपक्रम राबवला जात आहे.
प्रतिवर्षी अशी चेतावणी दिली जाते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळही काही मूर्तीशाळांवर धाड घालून श्री गणेशमूर्ती मातीचीच आहे ना, याची पडताळणी करते; पण मूर्ती विसर्जनानंतर अनेक ठिकाणी पाण्यात मूर्ती तरंगतांना दिसतात.
कायदा आणि सुव्यवस्थेसाठी नेहमी सहकार्य करणार्या हिंदूंवर लाठीमार करणारे पोलीस उत्सवांतील गर्दीचे व्यवस्थापन का करत नाहीत ?
वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा र्हास, ग्लोबल वॉर्मिंग (जागतिक तापमान वाढ) आदींमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आव्हान आपल्यापुढे उभे आहे.
भाताचे मऊ तूस किंवा लाकडाचा बारीक भुसा, गाळाची माती, शाडू माती वापरून शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी श्री गणेशमूर्ती सिद्ध केली आहे. या मिश्रणासाठी त्यांना ‘पेटंट’ही मिळाले आहे. अशा पद्धतीचे पेटंट मिळवणारे ते पहिलेच शिल्पकार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.