तैवानमध्ये ‘कोइनू’ नावाच्या चक्रीवादळामुळे हाहा:कार !
चक्रीवादळामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून वीजपुरवठा खंडित झाला आहे.
चक्रीवादळामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून वीजपुरवठा खंडित झाला आहे.
पूरपरिस्थिती कायम !
७ सहस्र लोक अडकले, साहाय्यता कार्य चालू !
सिक्कीममध्ये ४ ऑक्टोबरच्या रात्री दीड वाजता अचानक आलेल्या पुरामुळे हाहा:कार माजला. उत्तर सिक्किममधील ल्होनाक तलावाच्या वर ढगफुटी झाल्याने लाचेन खोर्यातील तिस्ता नदीची पाणी पातळी तब्बल १५-२० फुटांनी वाढली. या पुरामुळे भारतीय सैन्याचे २३ सैनिक बेपत्ता झाले.
गोवा राज्यात आणि शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस सलग दुसर्या दिवशीही चालूच होता. जोरदार वारे आणि पाऊस यांच्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. संक्षिप्त वृत्तांत देत आहोत.
गोव्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने अतीवृष्टीची चेतावणी दिल्याने प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. कुशावती, म्हादई आदी नद्या दुथडी भरून वहात आहेत.
अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडल्याने संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित ! दक्षिण कोकण आणि गोव्याची किनारपट्टी या भागांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने १ ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे.
‘निसर्गाचा कोप म्हणायचा ? कि नियोजनशून्यतेचा शाप ?’ नदीपट्ट्यांतील बांधकामांना बंदी, नैसर्गिक नाले चालू करणे आणि अनधिकृत बांधकामे अन् अतिक्रमणे कायमची हटवल्यानंतरच पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीतून नागरिकांची सुटका होणार आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागांतील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. बसस्थानकामधील बस पाण्यात बुडल्या.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील काही सखल भागात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ झाली. या मुसळधार पावसाने अनेक नागरी वसाहती जलमय झाल्या आहेत.
मध्यप्रदेशातील दक्षिण भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे नर्मदा आणि क्षिप्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ओंकारेश्वर जलाशयातील पाण्याचा मोठा विसर्गही नर्मदा नदीमध्ये सोडण्यात आला आहे.