
अमरावती – जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेंबळा नदीवरील पूल ओलांडताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पुलाला कठडे नसल्याने ५ जणांसह ट्रॅक्टर वाहून गेला. ही घटना ८ ऑगस्टच्या सायंकाळी ७ वाजता घडली. यातील २ जण पाण्यातून बाहेर आले असून ३ जण अद्याप सापडलेले नाहीत.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !