खलिस्तान्यांकडून विविध देशात आयोजित ‘किल इंडिया’ (भारताला ठार करा) मोर्च्यांचा फज्जा !
कॅनडामध्ये भारतमाता मंदिराबाहेर खलिस्तान्यांनी दूतावासातील अधिकार्यांना धमक्या देणारे लावले भित्तीपत्रक !
कॅनडामध्ये भारतमाता मंदिराबाहेर खलिस्तान्यांनी दूतावासातील अधिकार्यांना धमक्या देणारे लावले भित्तीपत्रक !
डॉ. एस्. जयशंकर यांनी चेतावणी देतांना म्हटले आहे की, आम्ही कॅनडा, अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांना खलिस्तान्यांना त्यांच्या देशाचा वापर न करण्याची विनंती केली आहे. जर त्यांनी असे केले, तर . . .
फिलिपाईन्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची भेट !
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पाकविरुद्ध प्रसारित केलेल्या संयुक्त निवेदनामुळे पाकचा जळफळाट !
द्विपक्षीय व्यापाराच्या संदर्भात मोदी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह एल सिसी यावर्षीच्या भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे होते.
बांगलादेशची राजधानी ढाका येथे मे मासात ६ वी ‘इंडियन ओशियन कॉन्फरन्स’ म्हणजेच ‘हिंद महासागर परिषद’ पार पडली. या वेळी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर हेही उपस्थित होते. डॉ. जयशंकर यांनी चीनसह पाकिस्तानला चांगलेच धारेवर धरले.
रशियाने पाकच्या समोर ठेवली होती अट !
यापूर्वीही कॅनडा सरकारने भारतीय विद्यार्थी लवप्रीत सिंह याला १३ जूनपर्यंत देश सोडण्याचा आदेश दिला होता. या आदेशानंतर भारतीय विद्यार्थ्यांनी तेथे निदर्शने चालू केली होती.
चीनने भारताच्या एकमात्र पत्रकारालाही देश सोडण्याचा आदेश दिला आहे. हा पत्रकार ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेचा आहे. चीनने त्याच्या चीनमधील वास्तव्याशी संबंधित कागदपत्रांचे नूतनीकरण केले नाही.
कॅनडा म्हणजे खलिस्तान्यांचे माहेरघर झाले आहे. तेथील केवळ सरकारच नव्हे, तर अनेक राजकारणी खलिस्तान्यांचे समर्थन करत आहेत.