गंगानदीच्या पाण्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा

गंगानदीच्या पाण्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा

स्वच्छ गंगा राष्ट्रीय मिशन’चे संचालक राजीव रंजन मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार ‘गंगेच्या गुणवत्तेत वर्ष २०१४ नंतर उल्लेखनीय सुधारणा झाली आहे.

नवरात्रीनिमित्त देहली आणि एन्.सी.आर्. येथे विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन

नवरात्रीनिमित्त देहली आणि एन्.सी.आर्. येथे विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे संयुक्त आयोजन

आता भारतीय सैनिक चिनी सैनिकांशी दंड, भद्र, वज्र आणि त्रिशूळ या शस्त्रांद्वारे लढणार !

आता भारतीय सैनिक चिनी सैनिकांशी दंड, भद्र, वज्र आणि त्रिशूळ या शस्त्रांद्वारे लढणार !

गलवान संघर्षानंतर भारतीय सैन्याकडून नवीन शस्त्रांची निर्मिती

शेतकर्‍यांना आंदोलनाचा अधिकार असला, तरी ते रस्ते अडवू शकत नाहीत ! – सर्वोच्च न्यायालयाने शेतकर्‍यांना फटकारले

शेतकर्‍यांना आंदोलनाचा अधिकार असला, तरी ते रस्ते अडवू शकत नाहीत ! – सर्वोच्च न्यायालयाने शेतकर्‍यांना फटकारले

नोएडा भागात रहाणार्‍या मोनिका अगरवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली असून यामध्ये आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असल्याची तक्रार त्यांनी केली आली आहे.

चीनने सीमेवर तैनात केले १०० रॉकेट लाँचर !

चीनने सीमेवर तैनात केले १०० रॉकेट लाँचर !

सीमावादावर तोडगा काढण्यासाठी चीनसमवेत सैन्यस्तरावर चर्चा चालू असतांनाच चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हालचाली वाढवल्या आहेत. चीनने सीमेवर १०० हून अधिक अत्याधुनिक रॉकेट लाँचर तैनात केले आहेत. तसेच हॉवित्जर तोफाही तैनात केल्या आहेत.

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा ‘दक्षिण आफ्रिका हिंदु महासभे’कडून निषेध

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा ‘दक्षिण आफ्रिका हिंदु महासभे’कडून निषेध

बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांत हिंदू, नवरात्रोत्सव मंडप आणि श्री दुर्गादेवीच्या मूर्ती यांवर झालेल्या आक्रमणाचा ‘दक्षिण आफ्रिका हिंदु महासभे’ने निषेध केला आहे. ‘बांगलादेश सरकारने आरोपींवर तात्काळ कारवाई करून पीडितांना न्याय द्यावा, तसेच पीडितांची सुरक्षा आणि त्यांना पूजा करण्याचे स्वातंत्र्य मिळावे….

हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करावे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करावे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारताचा शेजारी देश असणार्‍या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे.

पोलिसांशी वाद घातल्यानंतर धर्मांधांकडून स्वतःच्याच धार्मिक मिरवणुकीच्या वेळी हिंसाचार

पोलिसांशी वाद घातल्यानंतर धर्मांधांकडून स्वतःच्याच धार्मिक मिरवणुकीच्या वेळी हिंसाचार

‘भारतात अल्पसंख्यांकांना भयाच्या सावटाखाली रहावे लागते’, अशी ओरड करणारे हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच अल्पसंख्यांकांच्या भयाच्या सावटाखाली रहावे लागत असल्याच्या वस्तूस्थितीविषयी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

गुंड टोळ्यांशी संबंध ठेवणार्‍या देहली पोलिसांचे दोन शिपाई अटकेत !

गुंड टोळ्यांशी संबंध ठेवणार्‍या देहली पोलिसांचे दोन शिपाई अटकेत !

स्वतःच्या खात्यातील गुन्हेगारी सहकार्‍यांना ओळखू न शकणारे पोलीस समाजातील गुंडांना कसे ओळखणार ?