धर्मनिरपेक्ष देशात हिजाब ‘ऐच्छिक’, तर कट्टरतावादी देशात ‘अनिवार्य’ ! – तस्लिमा नसरीन
भारत तथाकथित धर्मनिरपेक्ष देत असतांनाही येथे हिजाब ‘ऐच्छिक’ नाही, तर ‘अनिवार्य’ असल्याचेच दिसून येते !
भारत तथाकथित धर्मनिरपेक्ष देत असतांनाही येथे हिजाब ‘ऐच्छिक’ नाही, तर ‘अनिवार्य’ असल्याचेच दिसून येते !
वर्ष २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेले पाप !
ॲमेझॉन’कडून नेहमीच हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारी उत्पादने विकल्याचे समोर आले आहे ! आता थेट हिंदूंचे धर्मांतर करणार्या ख्रिस्ती संस्थांना देणगी दिल्याचे समोर आल्याने केंद्रशासनाने ॲमेझॉनवर भारतात व्यापार करण्यावरच बंदी घातली पाहिजे !
धर्मांधांना अटक करण्यास गेल्यावर पोलिसांवर बहुतेक वेळा आक्रमण होते, याविषयी कोणताही निधर्मीवादी पक्ष, नेता किंवा संघटना कधी तोंड उघडत नाही !
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे १९ सप्टेंबर या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी घोषणा त्यांनी नुकताच स्थापन केलेला राजकीय पक्ष ‘पंजाब लोक काँग्रेस’चे प्रवक्ते प्रीतपाल सिंह बालियावाल यांनी केली.
‘फोर्ब्स’ या जागतिक आर्थिक संस्थेनुसार भारताचे अब्जाधीश व्यावसायिक गौतम अदानी हे आता जगातील दुसरी सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनली आहे. अमेरिकेचे इलॉन मस्क यांच्यानंतर सर्वाधिक मालमत्ता अदानी यांची आहे.
देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांना एकसमान गणवेश लागू करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने यावर विचार करण्यासच नकार दिला.
आतापर्यंत पतंजलीने ५ लाखांपेक्षा अधिक तरुणांना रोजगाराची संधी दिली आहे. तरीदेखील पतंजलिविरुद्ध षड्यंत्र रचले जात आहे. सरकारी नियमानुसार, पतंजलि आस्थापन विविध उत्पादनांची निर्मिती करते. तरीदेखील अनेक क्षेत्रांतील माफीया पतंजलीला संपवण्यासाठी षड्यंत्र रचत आहेत.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर पहिल्यांदा सौदी अरेबियाच्या दौर्यावर गेले आहेत. एस्. जयशंकर यांनी सौदीचे महंमद बिन सलमान यांची जेद्दाह येथे भेट घेतली.
ग्रेटर कैलाश येथे असलेल्या ‘मालाकुमार इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मानवाधिकार’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. याचा लाभ आस्थापनातील २५ कर्मचार्यांनी घेतला.