पुरुष आणि महिला यांच्या वापरासाठीच्या प्रसाधनगृहाबाहेरील छायाचित्रांमध्ये मुसलमान पुरुष आणि हिंदु महिला यांचा वापर

देहली विमानतळावरील शौचालयांबाहेरील छायाचित्रांद्वारे लव्ह जिहादला उत्तेजन !

विदेशातून हवालाद्वारे आलेले पैसे काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना पाठवणार्‍या धर्मांध व्यापार्‍याला अटक

‘हवाला’ हे आतंकवादी कृत्य अथवा अन्य गैरकृत्यांसाठी पैसा पाठवण्याचे माध्यम असल्याचे वारंवार सिद्ध होऊनही सरकार या प्रणालीवर बंदी का घालत नाही ?

देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयची धाड

देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासह देशातील २१ ठिकाणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) १९ ऑगस्ट या दिवशी धाडी घातल्या. देहलीतील उत्पादन शुल्क धोरणातील अनियमिततेच्या आरोपावरून या धाडी घालण्यात आल्या.

देशातील ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांमध्ये महिला एकाहून अधिक पुरुषांशी ठेवतात लैंगिक संबंध !

धर्माचरणाच्या अभावी भारताची पाश्‍चात्यांप्रमाणे होत असलेले जलद  नैतिक अधःपतन !

भारत आणि चीन यांचे सैनिक रशियात एकत्र सराव करणार

रशियामध्ये होणार्‍या ‘जागतिक सैनिक सरावा’त भारत आणि चीन यांचे सैनिक एकत्र सराव करतांना दिसणार आहेत. सध्या पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांमध्ये दोन वर्षांहून अधिक काळापासून तणावाची स्थिती आहे.

केंद्र सरकार देहलीतील १ सहस्र १०० शरणार्थी रोहिग्यांना २५० सदनिकांमध्ये हालवणार

३ वेळचे जेवण, दूरभाष, दूरचित्रवाणीसंच आदी सुविधाही पुरवणार  
देहली पोलिसांचे २४ घंटे संरक्षण असणार

संतांकडून हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या निर्मितीचे कार्य चालू !

७५० पानांपैकी ३२ पानांची राज्यघटना सिद्ध !

प्रशांत भूषण यांच्यासारखे अधिवक्ता रशिया अथवा चीन यांसारख्या देशांमध्ये असण्याची कल्पनाही करू शकत नाही !

प्रशांत भूषण यांनी सर्वाेच्च न्यायालयावर केलेल्या टीकेला ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’चे प्रत्युत्तर !

जिहादी आतंकवाद्यांचा ठावठिकाणा शोधून देतांना वीरमरण आलेल्या सैन्य दलाच्या श्‍वानाला मरणोत्तर पुरस्कार !

जिहादी आतंकवाद्यांचा शोध घेतांना ‘एक्सल’ याला एका घरात पाठवण्यात आले होते. आतंकवाद्यांनी श्‍वानावर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला; मात्र या घरात आतंकवादी लपले आहेत, हे सैन्याला कळले आणि सैन्याने आतंकवाद्यांना ठार मारले.

‘हर घर तिरंगा’ अभियानाला देशभरात अभूतपूर्व प्रतिसाद !

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रशासनाकडून १३ ते १५ ऑगस्ट या काळात ‘हर घर तिरंगा’ या अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. या अभियानानुसार देशातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.