Can Happen India too : (म्‍हणे) ‘बांगलादेशासारखी परिस्‍थिती भारतातही होऊ शकते !’ – सलमान खुर्शीद

Can Happen India too : (म्‍हणे) ‘बांगलादेशासारखी परिस्‍थिती भारतातही होऊ शकते !’ – सलमान खुर्शीद

खुर्शीद आधी धर्मांध मुसलमान आहेत आणि नंतर काँग्रेसवाले. त्‍यामुळे त्‍यांच्‍या तोंडून देशविरोधी विधान न निघाल्‍यासच आश्‍चर्य आहे. भारताला अशाच लोकांनी बुडवण्‍याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे. बांगलादेशासारखी स्‍थिती भारतात येऊ द्यायची नसेल, तर अशांना देशद्रोहाच्‍या गुन्‍ह्याखाली कारागृहात डांबले पाहिजे !

WAQF Board : तमिळनाडूमध्ये इस्लामच्या उदयापूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मंदिरावर वक्फ बोर्डाचा दावा !

WAQF Board : तमिळनाडूमध्ये इस्लामच्या उदयापूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मंदिरावर वक्फ बोर्डाचा दावा !

असे हास्यास्पद, परंतु संतापजनक दावे करणार्‍यांना ‘सामाजिक सलोखा’ बिघडवण्याच्या नावाखाली कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे !

Kangana Ranaut : भारतात हिंदु राष्‍ट्र का हवे, असे विचारणार्‍यांना उत्तर मिळाले असेल ! – खासदार कंगना राणावत

Kangana Ranaut : भारतात हिंदु राष्‍ट्र का हवे, असे विचारणार्‍यांना उत्तर मिळाले असेल ! – खासदार कंगना राणावत

बांगलादेशाच्‍या पदच्‍युत पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात सुरक्षित वाटते, याचा आम्‍हाला अभिमान आहे; पण जे भारतात राहून विचारत असतात की, हिंदु राष्‍ट्र का?त्‍यांना याचे उत्तर मिळाले असेल.

Ram Gopal Yadav : इन्‍स्‍टाग्रामवर व्‍हिडिओ बनवणारे ज्‍या प्रकारचे कपडे घालतात, त्‍यामुळे नजर शरमेने खाली जाते !

Ram Gopal Yadav : इन्‍स्‍टाग्रामवर व्‍हिडिओ बनवणारे ज्‍या प्रकारचे कपडे घालतात, त्‍यामुळे नजर शरमेने खाली जाते !

समाजाची नैतिकता घसरल्‍यामुळे असे होत आहे. याला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत. त्‍यांनी जनतेला साधना शिकवून धर्माचरणी बनवले असते, तर आज ही स्‍थिती आली नसती !

Alok Kumar VHP : भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्‍या सुरक्षेसाठी पावले उचलावीत ! – विहिंप

Alok Kumar VHP : भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्‍या सुरक्षेसाठी पावले उचलावीत ! – विहिंप

भारत सरकारवर हिंदु संघटनांनी यासाठी दबाव निर्माण करणेही तितकेच आवश्‍यक झाले आहे. केवळ बांगलादेशच नाही, तर भारतातील हिंदूंच्‍याही रक्षणासाठी पावले उचलणे आवश्‍यक आहे !

बांगलादेशात अल्‍पसंख्‍यांकांना लक्ष्य केले जात आहे ! : S Jaishankar

बांगलादेशात अल्‍पसंख्‍यांकांना लक्ष्य केले जात आहे ! : S Jaishankar

बांगलादेशात वर्ष १९४७ पासूनच अल्‍पसंख्‍यांक म्‍हणजे हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. त्‍यामुळे त्‍या वेळी २८ टक्‍के असणारे हिंदू आता ८ टक्‍केही शिल्लक राहिलेले नाहीत.

Taslima Nasreen : ज्‍यांच्‍यामुळे शेख हसीना यांनी मला बांगलादेशातून हाकलले, त्‍यांच्‍यामुळेच हसीना यांनाही पलायन करावे लागले ! – तस्‍लिमा नसरीन

Taslima Nasreen : ज्‍यांच्‍यामुळे शेख हसीना यांनी मला बांगलादेशातून हाकलले, त्‍यांच्‍यामुळेच हसीना यांनाही पलायन करावे लागले ! – तस्‍लिमा नसरीन

निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्‍लिमा नसरीन यांना बांगलादेशातील परिस्‍थितीवरून ‘एक्‍स’वर पोस्‍ट करत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्‍यावर टीका केली आहे. त्‍यांनी लिहिले आहे, ‘जेव्‍हा मी वर्ष १९९९ मध्‍ये माझ्‍या मरणासन्‍न आईला भेटण्‍यासाठी बांगलादेशात परतले, तेव्‍हा हसीना यांनी मला देशातून हाकलून दिले

S Jaishankar : बांगलादेशातील परिस्‍थितीवर लक्ष ठेवून आहोत ! – परराष्‍ट्रमंत्री एस्. जयशंकर

S Jaishankar : बांगलादेशातील परिस्‍थितीवर लक्ष ठेवून आहोत ! – परराष्‍ट्रमंत्री एस्. जयशंकर

बांगलादेशातील परिस्‍थिती लक्षात घेऊन आम्‍ही त्‍यावर लक्ष ठेवून आहोत, आम्‍ही शेख हसीना यांच्‍याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी दिली.

Gangajal Taj Mahal : ताजमहालच्‍या घुमटाजवळ हिंदु महिलेने अर्पण केले गंगाजल !

Gangajal Taj Mahal : ताजमहालच्‍या घुमटाजवळ हिंदु महिलेने अर्पण केले गंगाजल !

अशा घटना थांबवायच्‍या असतील, तर केंद्र सरकारनेच ताज महालचे सत्‍य समोर आणण्‍यासाठी पावले उचलणे आवश्‍यक !

SC On Coaching Centers : कोचिंग सेंटर्स मुलांच्‍या जिवाशी खेळत आहेत !

SC On Coaching Centers : कोचिंग सेंटर्स मुलांच्‍या जिवाशी खेळत आहेत !

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या जे लक्षात येते, ते पोलीस, प्रशासन आणि सरकार यांच्‍या का लक्षात येत नाही ?