(म्हणे) ‘आम्ही भारताला यासाठी क्षमा करू शकत नाही !’ – बांगलादेशाचे नोबेल पुरस्कारप्राप्त महंमद युनूस
जर भारताने हिंदूंच्या वंशसंहारवरून बांगलादेशात हस्तक्षेप केला असता, तर महंमद युसून यांच्यासारख्यांनी ते सहन केले असते का ?
जर भारताने हिंदूंच्या वंशसंहारवरून बांगलादेशात हस्तक्षेप केला असता, तर महंमद युसून यांच्यासारख्यांनी ते सहन केले असते का ?
भारतीय नागरिकत्व सोडून विदेशात जाणार्या भारतियांच्या संख्येने वाढ होत आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसेभेत आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्या प्रश्नावरील उत्तरात दिली. या सर्वांनी वैयक्तिक कारणाने नागरिकत्व सोडल्याचे सांगितले जात आहे.
मानसिक आजारी असणारे दुसरे काही न करता एकतर हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे करतात किंवा पाकिस्तानचे समर्थन करतात !
वक्फ बोर्डाचा कायदा ‘माझे ते माझे आणि तुझे तेही माझे’ असा आहे आणि त्याला मुसलमान संघटना पाठिंबा देत आहेत. अशा संघटनांवर बंदी घालून त्यांच्या नेत्यांना कारागृहात डांबण्याची आता वेळ आली आहे !
वक्फ बोर्डांची पुनर्रचना करणे, बोर्डांची रचना पालटणे आणि बोर्ड घोषित करण्यापूर्वी वक्फ मालमत्तांची पडताळणी सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे. केवळ अधिकारांमध्ये कपात नको, तर वक्फ बोर्डच रहित करा !
केंद्र सरकारने वर्ष २०१६ मध्ये नोटाबंदीच्या काळात चलनात आणलेल्या २ सहस्र रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी चलनातून बाद केल्या.
अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी होती, असेच जनतेला वाटेल ! अशा शिक्षांमुळेच वासनांधांवर वचक बसू शकतो !
सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट-युजी २०२४’ (राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा) परीक्षा प्रकरणात कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झालेले नाही’, असे सांगत पुनर्परीक्षा घेण्यास नकार दिला.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या आरक्षणात आता आरक्षण, म्हणजेच कोटा अंतर्गत कोटा मान्य असणार आहे.
देहलीतील तीस हजारी न्यायालयाने एका कुत्र्यावर आम्ल फेकणार्या ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीला १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.