मुसलमान मुली हिंदूंसमवेत दिसताच त्यांना मारहाण करणारे इस्लामी गट सक्रीय !
अलीकडच्या काळात मुसलमान मुलींना हिंदूंसमवेत पाहिल्याविषयी इस्लामी गटांकडून मारहाण आणि अत्याचार झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
अलीकडच्या काळात मुसलमान मुलींना हिंदूंसमवेत पाहिल्याविषयी इस्लामी गटांकडून मारहाण आणि अत्याचार झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
पोलिसांनी वेळीच धाव घेत आरोपी चालकाला अटक केली. आरोपीने हे कृत्य जाणीवपूर्वक केले आहे का ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत कुणी घायाळ झालेले नाही.
गृह मंत्रालयाच्या निर्देशांनुसार तोडफोड आणि सैन्याच्या मालमत्तेला हानी पोचवण्यासाठी गुप्तचर खात्याने सरकार समर्थकांना चिथावणी दिली होती. हा अहवाल सैन्याच्या गुप्तचर विभागाने सिद्ध केला आहे.
हर्षल नावाचा व्यावसायिक २ कोटी ८५ लाख रुपये जमा करण्यासाठी बँकेत गेला होता. यामध्ये २ सहस्र रुपयांच्या काही नोटा बनावट होत्या.
अनंत करमुसे यांच्यावर आक्रमण केल्याच्या प्रकरणाी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाणे पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र ठाणे न्यायालयात प्रविष्ट केले.
ख्रिस्ती असलेल्या कुकी आतंकवाद्यांनी राज्यातील बिष्णुपूर जिल्ह्यात असलेल्या ट्रोंगलाबी येथील अनेक दुकाने, घरे आणि वाहनांना आग लावली, तसेच गोळीबारही केला.
अल्पवयीन आरोपींवर कायद्याचा बडगा उगारता येत नाही; पण अशा घटनांतून त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे, हेच लक्षात येते ! अध्यात्मविहीन कायदे बनवणार्या भारतीय व्यवस्थेकडे यावर काय उत्तर आहे ?
भारतात पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी किंवा बांगलादेशी घुसखोर भारतविरोधी कारवाया करतात, हे त्यांना स्थानिक धर्मांधांची फूस असल्यामुळेच, हे लक्षात घ्या !
मिरज शहरात एका मंदिरात तोडफोडीची घटना झाली होती, त्या पार्श्वभूमीवर नोटिसा देण्यात आल्या आहेत, त्यात प्रार्थनास्थळांच्या संदर्भात काही अप्रिय घटना घडल्यास विश्वस्त उत्तरदायी असतील, असे नमूद करण्यात आले आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाटा शिवारात जवळपास दीड सहस्र किलो गोमांस घेऊन जाणारे पिकअप वाहन गोरक्षक आणि पोलीस यांनी पकडले.