छत्तीसगड येथे गायीवर अत्याचार करणार्‍या मुसलमानाला अटक !

या नराधमाने २७ मेच्या रात्री एका गायीवर अत्याचार केला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रित झाला आणि तो व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला.

जळगाव येथे बँकेवर दरोडा घालून १७ लाखांची रोकड पळवली !

बँक उघडल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी बँकेत आले. ग्राहकांचीही वर्दळ होती. बँक उघडून अर्धा घंटा झाल्यानंतर दुचाकीवर आलेल्या २ दरोडेखोरांनी कर्मचार्‍यांना शस्त्राच्या साहाय्याने धमकावले.

गोवा : मुसलमानांनी गोव्यातून पळवून नेलेल्या २ अल्पवयीन मुलींची हुब्बळ्ळी येथून सुटका

तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर ४८ घंट्यांत गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. या दोन्ही मुली हिंदु धर्मीय होत्या का ? याची माहिती मिळू शकलेली नाही.

सिंधुदुर्गात पोलीस भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणार्‍या दोघांवर गुन्हा नोंद

बनावट प्रमाणपत्र सादर करणारे, हे पोलीस खात्यात भरती होऊ पहाणारे गुन्हेगारच !

ज्ञानवापीतील श्रृंगार गौरी देवीच्या पूजेच्या संदर्भातील मुसलमान पक्षाची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली

‘अंजुमन इंतजामिया कमेटी’ने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून ‘हिंदु महिलांच्या याचिकेवर सुनावणी करण्याचा जिल्हा न्यायालयाला अधिकार नाही’, असे म्हटले होते. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.

मदरशातील मुलांप्रमाणे पोषाख घालून बिहारमधून  ५९ मुसलमान मुलांची तस्करी !

बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यातून महाराष्ट्रात मुसलमान मुलांची तस्करी करणारे जाळे पोलिसांनी उघड केले आहे. तस्करी उघड होऊ नये, यासाठी या मुलांना मदरशातील वेश परिधान करून त्यांची तस्करी केली जात होती.

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या संदर्भातील चौकशी अद्याप चालू ! – नवी देहली पोलीस

ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असला, तरी त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

भिलाई (छत्तीसगड) येथे हसन खान याच्याकडून गायीवर  बलात्कार !

अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव आणला पाहिजे ! अशा वेळी प्राणीप्रेमी कुठल्या बिळात जाऊन लपतात ? यावरून त्यांचे प्राणीप्रेमी किती ढोंगी आहे, हेच स्पष्ट होते !

मारेकरी साहिल खान याला हत्या केल्याचा जराही पश्‍चाताप नाही !

साहिलने त्याच्या ‘इंस्टाग्राम अकाऊंट’वर एका पोस्टमध्ये ‘जग आपल्याला शांतपणे जगू देत नाही. दहशत पसरवणे आवश्यक आहे’, असा चिथावणीखोर मजकूर प्रसारित केला होता.

अनंतनाग येथे सर्कसमधील हिंदु कर्मचार्‍याची हत्या !

जोपर्यंत काश्मीरमधील जिहादी मानसिकता नष्ट केली जात नाही, तोपर्यंत तेथील आतंकवाद मुळासह कधीही नष्ट होऊ शकत नाही !