रामनगर (कर्नाटक) येथे अज्ञात गोतस्करांनी ४ गायींची हत्या करून मांस पळवले !
कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेसची सत्ता असतांना यापेक्षा वेगळे काय घडणार ?
कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेसची सत्ता असतांना यापेक्षा वेगळे काय घडणार ?
धर्मांध तस्करांना जामीन नाकारला गेल्याचे निकालपत्र दुर्मिळ असते. त्यामुळे कठोर कायदे करून धर्मांध गोतस्करांवर अंकुश घातला पाहिजे, तरच त्यांच्यावर थोडा तरी वचक बसेल. या सर्व गोष्टी हिंदु राष्ट्र अनिवार्य करतात.
पशूवैद्यकीय अधिकार्यांच्या तपासणीनंतर १३ गोवंशियांचा गुदमरल्याने श्वास कोंडला जाऊन मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी ट्रक जमा करून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
कोंढवा येथील पुणे ‘कॅन्टोन्मेंट बोर्डा’चेे पशूवधगृह कायमस्वरूपी बंद केल्याने लष्कर भागातील खाटिक व्यावसायिकांनी १० जुलै या दिवशी बोर्ड कार्यालयात आंदोलन केले.
‘कर्नाटकमध्ये गोतस्करी करणार्या इद्रिस पाशा या धर्मांधाची हत्या केल्याचा आरोप गोरक्षकावर करण्यात आला होता. त्यामुळे भारतभरात सर्व पुरोगामी आणि धर्मांध यांनी ‘मॉब लिंचिंग’ (समूह हत्या) झाल्याची ओरड केली.
शहरातील शिवाजीनगर येथील उस्मानिया पार्क भागात २ गोवंशियांची कत्तल केल्याप्रकरणी ६ संशयित धर्मांधांना पोलिसांनी २९ जूनच्या सकाळी अटक केली. या ठिकाणी कत्तलीसाठी आणलेल्या २७ गोवंशियांची सुटका करून त्यांची पाठवणी बाफना गोशाळेत करण्यात आली आहे.
गोरक्षकांच्या लक्षात येते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन आणि पोलीस यांच्या का लक्षात येत नाही ?
भरारी पथकांची स्थापना करून अवैध पशू वाहतूक रोखण्यात यावी. त्याचप्रमाणे गोरक्षकांना धमकावण्याच्या, आक्रमणांच्या वाढत्या तक्रारींची तात्काळ चौकशी करून प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.
२९ जून या दिवशी असणार्या देवशयनी एकादशी निमित्ताने आषाढी वारी चालू आहे. आषाढी वारी सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. आषाढी वारीच्या कालावधीत कुठेही गोवंशियांची तस्करी आणि हत्या होऊ नये.
‘बकरी ईद’च्या (कुर्बानी) पार्श्वभूमीवर अवैधरित्या पशूवाहतूक केली जाते, असे आजपर्यंत लक्षात आले आहे. ती गोरक्षक लक्षात आणून देतात. गोरक्षकांना रोखण्यासाठी हा जमावबंदी आदेश लागू आहे का ?