
यवतमाळ, २४ मार्च (वार्ता.) – छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भ येथून कत्तलीसाठी गोवंशियांची खरेदी करून, भाग्यनगर (हैद्राबाद) येथे नेली जात असतांना यवतमाळ जिल्ह्यातील मनदेवजवळ सापळा लावून स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना पकडले. ६१ पैकी ५८ गोवंशियांना मुक्त केले. तथापि ३ गोवंशियांचा गुदमरून मृत्यू झाला होता. ८ वाहन कह्यात घेऊन २४ आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांच्या या कामगिरीचे जिल्ह्यातील गोवंशप्रेमींकडून कौतुक होत आहे.
संपादकीय भूमिकामहाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही आरोपी अशी कृत्ये करतात, यावरून त्यांना पोलिसांचा धाक उरलेला नाही, हे लक्षात येते ! पोलिसांनो, एका कामगिरीने सुखावून न जाता सर्वत्रच्या गोवंशियांचे रक्षण होण्यासाठी प्रयत्न करा ! |
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !