सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी (पुणे) येथे ८० किलो संशयित गोमांस जप्त !
गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता !
गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता !
दौंड शहरातील खाटीक गल्ली येथे गोमांस विक्रऱ्ी होत असल्याची माहिती गोरक्षा सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे गोरक्षक आकाश भैसडे यांना मिळाली होती. त्यांनी ती माहिती दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड यांना सांगितली.
गोरक्षक केतन रघुवंशी यांच्यावर खोटे गुन्हे नोंद केल्याचे प्रकरण
पोलिसांकडून केतन रघुवंशी यांच्यावर खोटा हद्दपारीचा प्रस्ताव
गोरक्षकांप्रमाणे पोलिसांनीही प्राणपणाने प्रयत्न केल्यास गोहत्या निश्चितच रोखल्या जातील !
२० नोव्हेंबरला काही गोतस्कर एका ट्रकमधून ४० म्हशी कत्तलीसाठी घेऊन जात होते. हा ट्रक गोरक्षक वाघेश्वर अडके यांनी अडवला असता २ अज्ञात तस्करांनी अडके यांच्यावर चाकूने आक्रमण केले.
गोमातेसह गोरक्षक संकटात आणि गोहत्या करणारे मोकाट असल्याने गोहत्या थांबत नाहीत. त्यासाठी कायद्याची कार्यवाही करणारे प्रशासन प्रामाणिक हवे.
राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा लागू असूनही कायद्याची कडक कार्यवाही होत नसल्यानेच सर्वत्र गोहत्या होऊन गोमांसाची अवैध वाहतूक चालू आहे !
वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी तत्परतेने हालचाली करून गो-तस्करी करणार्यावर कारवाई केली. यासाठी लांजा आणि राजापूर येथील बजरंगींनी अथक परिश्रम घेतले.
वसुबारस या दिवशी शिवाजी पेठ येथील गोरक्षनाथ मठ येथे गोपूजन आणि होम यांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम गणेश पूजन करून गोपूजा करण्यात आली. तसेच काही ठिकाणी विविध संघटनांच्या वतीने गोवत्स पूजन करण्यात आले.
वेळापूर येथून मोठ्या प्रमाणात गोवंशियांची तस्करी होते, अशी माहिती गोरक्षकांना मिळाली होती. या माहितीनुसार सोलापूर येथील बजरंग दलाच्या गोरक्षकांनी अकलूज विभाग पोलिसांच्या साहाय्याने बोरगाव रस्ता येथे धाड टाकली..