राहुल गांधींवर दखलपात्र गुन्हा नोंद करा ! – रणजित सावरकर यांची मागणी
राष्ट्रपुरुषांची अपकीर्ती आणि चारित्र्यहनन या आरोपांखाली राहुल गांधी आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रणजित सावरकर यांनी तक्रारीत केली आहे.