अशांना कठोर शिक्षा हवी !
रतलाम (मध्यप्रदेश) येथील आदिवासीबहुल भागात कोरोना जागरूकता पथकातील एका परिचारिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना आहाराविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणार्या पुस्तिका वाटल्या.
रतलाम (मध्यप्रदेश) येथील आदिवासीबहुल भागात कोरोना जागरूकता पथकातील एका परिचारिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना आहाराविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणार्या पुस्तिका वाटल्या.
अशांना नोकरीतून बडतर्फ करून कारागृहात टाकले पाहिजे ! हिंदु सहिष्णु असल्याने त्यांचा अपलाभ घेण्याच्या होणार्या या प्रयत्नांविषयी तथाकथित निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
‘‘कागदोपत्री आंध्रप्रदेशात केवळ २ टक्के ख्रिस्ती आहेत; परंतु आज येथील २५ टक्के म्हणजे दीड कोटी लोकसंख्या ख्रिस्ती आहे.’’ – खासदार रघुराम कृष्णम् राजू
संस्कारक्षम वयात हिंदु विद्यार्थ्यांवर धर्मांतराचे आघात होणे, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. आजमितीला अशा किती मुलांचे धर्मांतर झाले असेल ? याची गणतीच नाही. विविध आमिषे दाखवून हिंदु मुलांना चर्चमध्ये बोलावले जाते. येथून धर्मांतराच्या जाळ्यात ओढणे चालू होते. ‘स्लो पॉयझन’प्रमाणे ….
आंध्रप्रदेशातील सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेसचे बंडखोर खासदार रघुराम कृष्णम् राजू यांना अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजू हे राज्यातील ख्रिस्ती मिशनर्यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत.
ख्रिस्ती धर्मप्रसारकांवर आळा घालायचा असेल, तर भारतभर धर्मांतरविरोधी कायदा लागू करणे अपरिहार्य ! तमिळनाडूमध्ये हिंदूंच्या धर्मांतराच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता तेथे परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !
फ्रान्सच्या शार्ली हेब्दो या प्रसिद्ध नियतकालिकाने आता हिंदूंच्या देवतांना भारतातील कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजनअभावी होणार्या मृत्यूंसाठी उत्तरदायी ठरवण्याचा हास्यास्पद प्रकार केला आहे. या नियतकालिकाने एका चित्रात अनेक भारतीय भूमीवर झोपले असून ते ऑक्सिजनसाठी तडफडत ….
‘चर्चा हिंदु राष्ट्राची ! या विशेष परिसंवादांतर्गत ‘कोरोना संसर्गाच्या काळातही लाखो हिंदूंचे धर्मांतर : का आणि कसे ?’ या विषयावर चर्चासत्र
हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर टिकाटीप्पणी करणारे धर्मांध ख्रिस्ती प्राध्यापक चर्चमध्ये नन आणि लहान मुले यांच्यावर पाद्य्रांकडून होणारे बलात्कार, चर्चमध्ये वाढलेला अनाचार यांविषयी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
ख्रिस्ती आर्मेनियन लोकांच्या वंशविच्छेदाविषयी ख्रिस्ती अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेतून भारताने शिकावे आणि स्वतःची परराष्ट्रनीती हिंदुत्वाला केंद्रभूत ठेवून आखावी.