(म्हणे) ‘मंदिरे ब्राह्मणमुक्त करण्याची वेळ आली आहे !’ – मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचे ब्राह्मणद्वेषी विधान !

मंदिरांमध्ये हिंदु धर्मशास्त्रानुसार सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने केले जात असतांना अशा स्वरूपाचे वक्तव्य करून जातीयद्वेषी खेडेकर हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे दुष्कृत्य करत आहेत ! ते चर्च आणि मशिदी यांच्या राष्ट्रीयीकरणाबद्दल का बोलत नाहीत ?

(म्हणे) ‘सरकारी नोकर्‍यांमध्ये तमिळींना प्राधान्य द्या !’-‘टीपीडीके’संघटना

अशा मागण्या करणारी ‘टीपीडीके’ संघटना ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर अशी दरी वाढवून समाजात फूट पाडत आहे. अशा संघटना सामाजिक ऐक्यासाठी धोकादायक आहेत !

ब्राह्मणांनी मुख्यमंत्री होऊ नये का ? ते या देशाचे नागरिक नाहीत का ?

विश्‍वप्रसन्नतीर्थ स्वामीजी पुढे म्हणाले की, ब्राह्मणांच्या विरोधात बोलणे यात नवीन काहीच नाही. पूर्वीपासून ब्राह्मणांविरुद्ध बोलले जात असलेले ऐकिवात आहेच. निवडणूक आली की, याचे प्रमाण वाढते, एवढेच !

ब्राह्मण समाजाच्‍या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्‍यासाठी १२ फेब्रुवारीला कोल्‍हापूर येथे गोलमेज परिषद ! – मकरंद कुलकर्णी, आंतरराष्‍ट्रीय ब्राह्मण परिषद

या परिषदेत समाजासाठी काम करणार्‍या ब्राह्मण समाजातील विविध संस्‍था, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्‍यात आले आहे.

जाती ईश्‍वराने नव्हे, तर ब्राह्मणांनी निर्माण केल्या ! – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक

हिंदु समाज देशातून नष्ट होण्याची भीती वाटत आहे का ? मात्र हे तुम्हाला कोणताच ब्राह्मण सांगू शकणार नाही. ते तुम्हाला समजून घ्यावे लागेल.

मराठी साहित्य संमेलनासाठी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात भूमीपूजन, तर विद्रोही साहित्य संमेलनासाठी नांगरणीद्वारे भूसन्मान !

मंत्रोच्चाराचे महत्त्व पाश्‍चात्त्यांनाही समजले आहे आणि त्याविषयी संशोधनही केले जात आहे. निवळ ब्राह्मण आणि हिंदूंमधील चालीरिती यांच्याविषयी द्वेषापोटी कृती करणारे विद्रोही समाजाला दिशा काय देणार ?

राज्यशासन लव्ह जिहादविरोधी कायदा करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविषयी राज्यशासन गंभीर आहे. राज्यशासन लव्ह जिहादविरोधी कायदा करणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

जे.एन्.यु. विद्यापिठाच्या भिंतींवर लिहिलेल्या जातीद्वेषवाचक धमक्यांच्या विरोधात कारवाई करा !

विद्यापिठात शिकणार्‍या आणि हिंदु समाजाचा घटक असणार्‍या ब्राह्मण, तसेच वैश्य समाजाच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाऊ नये, याची दक्षता विद्यापिठाकडून घेण्यात यावी.

पुरस्कारप्राप्त व्यक्ती समाजाला प्रेरणा देणार्‍या ! – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक

पुरस्कार विजेते हलाखीच्या परिस्थितीत, मध्यम कुटुंबातून पुढे आलेले आहेत. प्रचंड कष्ट करून स्वत:च्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो, हे या व्यक्तींनी दाखवून दिले आहे. त्यामुळे आजच्या पुरस्कारप्राप्त व्यक्ती या उत्तुंग आणि समाजाला प्रेरणा देणार्‍या आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तानवाद्यांकडून हिंदु ब्राह्मणांनी शिखांना जाळल्याचा दुष्प्रचार !

जिहादी आतंकवाद्यांनतर आता खलिस्तानी आतंकवादीही हिंदूंना लक्ष्य करत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?