श्री. प्रभाकर पिंगळे आणि सौ. कमलिनी पिंगळे यांना रामनाथी आश्रमात आलेल्या अनुभूती
आजी-आजोबा रहात असलेल्या खोलीत गुरुवारी भ्रमणभाषवर भावसत्संग लावला होता. तेव्हा आजोबा झोपले होते. ते अकस्मात् उठून बसले आणि म्हणाले, ‘‘मला उदाचा सुगंध येत आहे.’’
आजी-आजोबा रहात असलेल्या खोलीत गुरुवारी भ्रमणभाषवर भावसत्संग लावला होता. तेव्हा आजोबा झोपले होते. ते अकस्मात् उठून बसले आणि म्हणाले, ‘‘मला उदाचा सुगंध येत आहे.’’
जन्म-मृत्यू हे प्रारब्धानुसार निर्धारित असतात, तसेच संत आणि भविष्यवेत्ते यांनी वर्तवलेल्या भाकितानुसार आपत्काळात विविध आपत्तींमध्ये मोठी मनुष्यहानी होणार आहे. असे असले, तरी आपले योग्य क्रियमाण वापरणे हे ईश्वराला अपेक्षित आहे. आपत्तीविषयी वेळोवळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे ही साधना आहे.
या ‘ऑनलाईन’ सत्संगांची सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे, सेवेच्या माध्यमातून साधनेविषयी झालेले चिंतन आणि आलेल्या अनुभूती यांविषयी येथे दिले आहे.
तुमचे स्मरण करताच भावजागृती होते ।
तुम्हीच आहात आई, जी गुरुचरणांजवळ जाण्यास शिकवते ॥
दिवे प्रज्वलित केल्यावर त्यातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. तिचे विवेचन आणि विश्लेषण देत आहोत.
‘माझ्या जीवनात गुरुकृपेचा वर्षाव कसा झाला !’, याविषयीचा लेख मी शरणागतभावाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करत आहे. – श्री. गुणवंत चंदनखेडे
माझा सर्वच भार भगवंत वहात होता, आहे आणि वहाणार’, याची मला थोडी थोडी कल्पना येत आहे. यातील योग्य-अयोग्य मला कळत नाही.
२१ मार्च २०२१ या दिवशीच्या दैनिकात आपण ईश्वराची लीला त्याच्या भक्तांनाही अगम्य असणे, सनातनचे काही ‘ऑनलाईन’ उपक्रम !, वर्ष २०२० ची गुरुपौर्णिमा इत्यादि यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा शेवटचा भाग येथे देत आहोत.
‘आतापर्यंत परात्पर गुरु डॉक्टर म्हणजे महाविष्णूचे अवतार’, असे वाटत असे; पण या सोहळ्याद्बारे परात्पर गुरुदेवांनी सर्व साधक-जिवांना ‘ते साक्षात् श्रीमहाविष्णुच आहेत’, याची प्रचीती दिली. या सोहळ्याद्बारे प्रत्येकाच्या मनात उत्कट भक्तीभावाचे बीज त्यांनी रोवले.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अंजलीताईचे पुष्कळ कौतुक करतात. त्या नेहमी म्हणतात, ‘‘आमच्या अंजलीमुळे आमची सर्व सेवा लवकर होते. अंजली हक्काची आहे ना !’’