सर्वत्र वाढत चाललेल्या ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे घाबरून न जाता पुढील स्वयंसूचना देऊन आत्मबळ वाढवा !

प्रसंगी योग्य त्या स्वयंसूचना दिल्यास प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यास साहाय्य होते. या दृष्टीने मनोबळ वाढवून स्थिर रहाण्यासाठी ‘अंतर्मनाला कोणत्या स्वयंसूचना देता येतील ?’, हे पुढे दिले आहेत.

सर्व प्रकारचे कौटुंबिक दायित्व व्यवस्थित पार पाडणारे आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा ठेवून शेवटच्या क्षणापर्यंत नामजप करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले पुणे येथील कै. मोहन शंकर चतुर्भुज (वय ६७ वर्षे) ! 

सर्व प्रकारचे कौटुंबिक दायित्व व्यवस्थित पार पाडणारे आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा ठेवून शेवटच्या क्षणापर्यंत नामजप करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले पुणे येथील कै. मोहन शंकर चतुर्भुज (वय ६७ वर्षे) ! 

३०.४.२०२१ या दिवशी मोहन शंकर चतुर्भुज यांचे पुणे येथे निधन झाले. ११.५.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. पुणे येथे रहाणारी त्यांची कन्या आणि पत्नी यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१२.५.२०१९ या दिवशी महर्षि मयन यांच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या विष्णुयागाचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

१२.५.२०१९ या दिवशी महर्षि मयन यांच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या विष्णुयागाचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त महर्षि मयन यांनी सांगितल्याप्रमाणे १२.५.२०१९ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीविष्णुयाग केला. या यागाचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण आणि मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून सत्त्वगुणी सनातन धर्मराज्याची स्थापना होणार !

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून सत्त्वगुणी सनातन धर्मराज्याची स्थापना होणार !

‘आतापर्यंत सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सनातन संस्थेसाठी २०० पेक्षा अधिक वेळा नाडीवाचन झाले आहे. याखेरीज कौशिक नाडी, भृगु नाडी, शिवनाडी, वसिष्ठ नाडी, काकभुजंड नाडी आणि अत्रि नाडी अशा अनेक ॠषींनी लिहिलेल्या नाडीपट्ट्यांमध्ये….

आपत्काळ हा अशाश्वत, तर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’ यांच्या रूपात कार्यरत असलेले गुरुतत्त्वच शाश्वत !

सध्या संपूर्ण विश्व आपत्काळ अनुभवत आहे. या आपत्काळामध्ये मनुष्याला असलेला एकमेव आधारस्तंभ म्हणजे ‘ईश्वर’ होय ! दुर्दैव असे की, जन्मदाता, सृष्टीकर्ता आणि पालनकर्ता असणारा ईश्वरच कोणाला स्मरणात नाही.

धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी जन्म झालेले तीन गुरु – परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ !

धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी जन्म झालेले तीन गुरु – परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ !

सनातनच्या तिन्ही गुरूंचा जन्म सूर्यदशेत झाला आहे. तिन्ही गुरु सूर्याप्रमाणे भूत, भविष्य आणि वर्तमान हे तिन्ही काळ जाणतात. जगभर धर्माला आलेली अवकळा दूर करण्यासाठी आणि केवळ सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी त्यांचा जन्म झाला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील एकरूपतेच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील एकरूपतेच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉक्टरांना पाहिल्यावर जशी भावजागृती होते, तशी भावजागृती श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांना पाहून होणे

कठीण प्रसंगातही कृतज्ञताभावात रहाणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे कल्याण (ठाणे) येथील कै. माधव साठे (वय ७५ वर्षे) यांनी गाठले संतपद !

कठीण प्रसंगातही कृतज्ञताभावात रहाणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे कल्याण (ठाणे) येथील कै. माधव साठे (वय ७५ वर्षे) यांनी गाठले संतपद !

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सर्वांच्याच डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार असतांना ‘साधनेमुळे मृत्यू आणि प्रतिकूल परिस्थिती यांना गुरुनिष्ठेच्या बळावर कसे तोंड द्यायला हवे ?’, हे पू. साठेकाकांच्या उदाहरणातून सर्वांना शिकण्यासारखे आहे.

‘साधकांना सर्व संकटांचा खंबीरपणे सामना करता यावा’, यासाठी साधनेची शिकवण देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘साधकांना सर्व संकटांचा खंबीरपणे सामना करता यावा’, यासाठी साधनेची शिकवण देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सनातनचे सहस्रो साधक सध्याच्या सामाजिक प्रतिकूलतेचा सामना खंबीरपणे करत आहेत, तसेच स्वतः स्थिर राहून इतरांनाही आधार देत आहेत. याचे खरे गमक परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेल्या साधनेच्या संस्कारांमध्ये आहे.

दळणवळण बंदीच्या काळात घरी असतांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची भावसत्संगातील दैवी वाणी ऐकून साधनेचे ध्येय ठरवणे आणि ते पूर्ण होतांना पुष्कळ आनंद मिळणे

दळणवळण बंदीच्या काळात घरी असतांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची भावसत्संगातील दैवी वाणी ऐकून साधनेचे ध्येय ठरवणे आणि ते पूर्ण होतांना पुष्कळ आनंद मिळणे

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताईंची वाणी म्हणजे दैवी वाणीच आहे’, असे मला वाटले. देवाने मला प्रतिदिन साधनेचे ध्येय घ्यायला सुचवले.