‘ब्राह्मोस’ चाचणीच्या निमित्ताने…! 

भारतीय सैनिकांना मरणोत्तर सन्मान नको, तर विजयी होऊन त्यांनी जिवंतपणी सन्मान स्वीकारावेत, असे त्यांच्या घरच्यांनाच नव्हे, तर संपूर्ण देशाला वाटते. त्यामुळे जेव्हा जेव्हा नवनवीन शस्त्रास्त्रसज्जतेची वृत्ते येतात, तेव्हा ‘शक्तीमान असूनही किती दिवस दुबळ्याप्रमाणे जीवन कंठत रहायचे ?’, असा प्रश्‍न राष्ट्राभिमान्यांना वारंवार पडतो.

चीनने डोकलामजवळ सैन्य आणि दारुगोळा ठेवण्यासाठी बंकर बांधले

चीनला जशास तसे उत्तर दिल्यावरच त्याच्या कुरापती थांबतील !

बिहारमधील एम्.आय.एम्.च्या धर्मांध आमदाराचा शपथ घेतांना ‘हिंदुस्थान’ म्हणण्यास नकार !

बिहारमध्ये पहिल्यांदाच एम्.आय.एम्.चे ५ आमदार निवडून आले आहेत आणि ते आता त्यांचे खरे स्वरूप विधानसभेत पहिल्याच दिवसापासून दाखवू लागले आहेत. पुढील ५ वर्षांत ते काय करणार, याची ही झलक आहे.

हुतात्मा सैनिक संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात निगवे खालसा (कोल्हापूर) येथे अंत्यसंस्कार

हुतात्मा सैनिक संग्राम पाटील यांचा मुलगा शौर्य याच्या हस्ते अग्नी देण्यात आला.

हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या पत्नी श्रीमती कनिका राणे झाल्या लष्करात अधिकारी 

देशासाठी सैन्यात भरती होण्याचा निश्‍चय करून ते ध्येय साध्य करणार्‍या श्रीमती रावराणे यांच्यासारख्या रणरागिणींची आज देशाला आवश्यकता आहे.

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणाच्या कार्यात खारीचा वाटा उचला ! –  सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

भारताचे सैनिक ज्याप्रमाणे नि:स्वार्थ भावनेने देशासाठी लढतात. त्यांचा आदर्श घेऊन आपल्यालाही राष्ट्र आणि धर्म यांसाठी सिद्ध होऊन देव, देश अन् धर्म यांसाठी कार्यरत रहाता आले पाहिजे.

देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्यसेवेवर अत्यंत अल्प व्यय ! – आरोग्य संसदीय समिती

आरोग्य सेवेविषयी उदासीन असलेले सरकार !

चीनमधून आयात होणार्‍या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना आता नोंदणी अनिवार्य ! – केंद्र सरकारचा आदेश

चीनमधून भारतात मोठ्या प्रमाणात आयात होणार्‍या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा दर्जा निकृष्ट असतो, असे नेहमीच समोर आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने चीनमधून आयात होणार्‍या ७ उत्पादनांसाठी नोंदणी अनिवार्य करण्याचा आदेश काढला आहे.

प्राचीन आणि वैभवशाली हिंदु धर्माची महती

विल ड्युरांट यांचा विश्‍वविख्यात ग्रंथ ‘द स्टोरी ऑफ सिव्हिलायजेशन’ हा अभ्यासा. तो चक्क सांगतोच की, हिंदुस्थान ही युरोपियन वंशाची मातृभूमी आहे आणि सर्व युरोपियन भाषांची जननी ‘संस्कृत’ आहे. लोकशाही, स्वयंशासनाचे तत्त्व युरोपियनांनी भारताच्या पंचायत शासनाकडून मिळवले. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

खिळखिळा पाकिस्तान आणि त्याचे चीनला साहाय्य !

भारतीय सैन्याने पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे ९५ टक्के आतंकवादी सीमेवरच मारले जात आहेत. चीन भारताशी लढू शकत नाही; म्हणून पाकिस्तानचे साहाय्य घेतो हे चीनला न्यूनपणा आणणारे आहे.