९ कोटी खात्यांमध्ये गेल्या १० वर्षांत कोणताही व्यवहार नाही !

नवी देहली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी भारतातील अधिकोषांतील निष्क्रिय खाती (ज्यांचा वापर संबंधितांकडून अनेक मास आणि वर्षे केला गेलेला नाही) आणि त्यांमधील रकमेच्या संदर्भात माहिती दिली.
Rs 26,697 cr lying in dormant accounts of banks: FM Sitharaman #Finance https://t.co/SJZXFTQzfg
— ET Finance (@ETFinance) November 30, 2021
देशातील बँकांमधील विविध खात्यांमध्ये २६ सहस्र कोटी रुपये पडून असून त्यांपैकी ९ कोटी खाती अशी आहेत, ज्यांमध्ये गेल्या १० वर्षांत कोणताही व्यवहार करण्यात आलेला नाही. रिझर्व्ह बँकेने एक वर्षांहून अधिक निष्क्रीय किंवा कोणताही व्यवहार न झालेल्या खात्यांचे प्रतिवर्षी मूल्यांकन करण्यास प्रारंभ केला आहे. यांसह खात्यांच्या निष्क्रीयतेविषयी खातेधारकांकडून माहिती मागवण्याच्या संदर्भात निर्देश दिल्याचीही माहिती देण्यात आली.
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !
आता शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट होणार !