गलवानमध्ये भारत आणि चीन सैन्यात संघर्ष झालेला नाही ! – भारतीय सैन्य
अशा प्रकारची खोटी वृत्ते देऊन जनतेच्या मनात भीती निर्माण करणे आणि भारतीय सैन्याला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी अशा दैनिकांवर कारवाई झाली पाहिजे, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य वाटू नये !