आतंकवादी संघटनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी अमेरिकेला आमच्या हवाईतळाचा वापर करू देणार नाही ! – पाक
यावरून पाकचा आतंकवादी तोंडवळा दिसून येतो ! असा पाक भारताला कधी शांततेत राहू देईल का ? यास्तव त्याचा निःपात करणे, हाच आतंकवादाच्या समस्येवर खरा उपाय आहे !