पाकला नष्ट केल्यावरच काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार !

नगरोटा (जम्मू-काश्मीर) येथे १९ नोव्हेंबरच्या पहाटे बान टोल नाक्यावर आलेल्या एका ट्रकमधून आतंकवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार केला. या वेळी ३ घंटे झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले.

जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नाव पुसून टाका ! – प.पू. सद्गुरु सच्चिदानंद महाराज

आजच्या तरुणांनी केवळ सामाजिक माध्यमांद्वारे पोस्ट टाकण्याएवढेच सिमीत न रहाता प्रत्येक मंडळ, घरांमध्येही सैनिक हुतात्मा झालेल्याचा दुखवटा व्यक्त केला पाहिजे, असे मत दत्त मंदिर तमणाक वाडा येथील प.पू. सद्गुरु सच्चिदानंद महाराज यांनी व्यक्त केले.

कुलभूषण जाधव यांचे अपहरण करून पाक सैन्याकडे देणारा आतंकवादी मुल्ला ओमर याला पाक सैन्यानेच केले ठार !

पाकच्या बलुचिस्तानच्या तुर्बत भागात पाकच्या सैन्याने मुल्ला ओमर या जिहादी आतंकवाद्याला आणि त्याच्या मुलाला ठार केले. मुल्ला ओमर लष्कर-ए-तोयबा, लष्कर-ए-कुरूसन आणि जैश-उल-आदल या आतंकवादी संघटनांना साहाय्य करत होता.

हुतात्मा सैनिक ऋषिकेश जोंधळे यांच्या बहिणीला कृषी महाविद्यालयात चाकरी

ऐन भाऊबीजेच्या दिवशी ऋषिकेश यांची बहिण कल्याणी यांना त्यांच्या भावाच्या पार्थिवाला ओवाळावे लागले.

अफगाणिस्तानात १५० पाकिस्तानी आतंकवादी ठार

अफगाणिस्तानमध्ये आतंकवादाच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत पाकपुरस्कृत १५० हून अधिक आतंकवादी ठार झाले आहेत. देशातील हेलमंद आणि कंदाहार येथे गेल्या एक मासापासून कारवाई चालू आहे.

२५० ते ३०० जिहादी आतंकवादी घुसखोरीच्या सिद्धतेत ! – सीमा सुरक्षा दलाची माहिती

गेल्या दोन प्रसंगांत या आतंकवाद्यांनी भारतात घुसखोरी करून मोठी हानी केल्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘एअर स्ट्राईक’ करण्यात आले. यातून आपण अजूनही बचावात्मक धोरण राबवत आहोत, जे चुकीचे आहे.

भारताने घुसखोरीपूर्वीच जिहाद्यांवर आक्रमण करावे !

पाकमधून २५० ते ३०० जिहादी आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत; मात्र भारतीय सैन्य आणि आम्ही त्यांना रोखण्यासाठी पूर्णपणे सिद्ध आहोत, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक राजेश मिश्रा यांनी दिली.

जाणून घ्या ! युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना मिळणारे लाभ आणि सुविधा !

भारतीय सुरक्षाव्यवस्थेत अन्य देशांच्या आक्रमणांपासून रक्षण करण्यासाठी ‘भारतीय सेना’ (आर्म्ड फोर्स), तर अंतर्गत सुरक्षेसाठी ‘निमलष्करी दले’ (पॅरा-मिलिट्री फोर्स) कार्यरत आहेत.

भारत सैनिकांच्या हौतात्म्याचा सूड उगवू शकतो, या भीतीने पाकच्या लढाऊ विमानांची आकाशात गस्त

काश्मीरच्या हंदवाडा येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात भारताचे कर्नल, मेजर आणि अन्य सैनिक हुतात्मा झाल्याचा सूड भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करून घेऊ शकतो,

कोरोनाविरोधात लढण्यासाठी सैन्य सज्ज ! – सैन्यदल प्रमुख

कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सैन्य पूर्ण सामर्थ्य देईल, असे प्रतिपादन सैन्यदल प्रमुख मनोज नरवणे यांनी केले.