क्रूर मोगलांचे उदात्तीकरण करणारे चित्रपट आणि त्यांचे प्रायोजक यांवर हिंदूंनी बहिष्कार घालायला हवा ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वोच्च न्यायालय
‘दी एम्पायर : क्रूर इस्लामी आक्रमकांचे गुणगान’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
‘दी एम्पायर : क्रूर इस्लामी आक्रमकांचे गुणगान’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
आजच्या पिढीला रामायणात नेमके काय सांगितले आहे, हे ठाऊक नाही. शाळा-महाविद्यालयांतूनही त्याविषयी काही शिकवले जात नाही. अशा वेळी चित्रपटात जे दाखवले जाते, तेच त्यांना सत्य वाटते. या चित्रपटाद्वारे हिंदूंच्या भावी पिढीच्या मनात ‘रावण योग्य होता, तर श्रीराम चुकले होते’, हा चुकीचा संदेश रूजेल..
हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड !
हिंदू धर्माभिमानशून्य असल्यानेच त्यांच्या श्रद्धास्थानांचे वारंवार विडंबन होते, हे लक्षात घ्या ! मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याध्ये स्वधर्माविषयी अभिमान असल्याने कुणी सहजासहजी त्यांच्या धार्मिक भावना दुखावत नाही.
हिंदूंच्या देवतांच्या मूर्तीचे हिंदूंकडून अशा प्रकारे विडंबन केले जात आहे आणि त्याला सरकारकडून पुरस्कार दिला जातो, हे हिंदूंना लज्जास्पद ! कलेच्या नावाखाली किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारचे देवतांचे मानवीकरण करणे अयोग्य आहे.
गेल्या काही वर्षांपासून ‘इको फ्रेंडली’ सण साजरा करण्याचा प्रघात केवळ हिंदु धर्मासाठीच जाणीवपूर्वक पाडला जात आहे. दुसरीकडे मात्र मोहरम, बकरी ईद आदी सण त्या धर्माच्या परंपरेनुसार पर्यावरणाला लाथाडून साजरे केले जात आहेत.
२० व्या शतकातील उर्दू लेखिका इस्मत चुगतई यांच्या आत्मकथेतील हिंदुविरोधी सूत्रे ‘बीबीसी’कडून प्रसारित ! धर्मांधांना लहानपणापासून हिंदुद्वेष शिकवला जातो. तेव्हापासून त्यांची मानसिकता हिंदुविरोधी बनते. यातून ‘सर्वधर्मसमभाव’ ही संकल्पना किती खुळी आहे आणि ती अंगीकारणारे हिंदू किती अज्ञानी आहेत, हे लक्षात येते ! इस्मत चुगतई यांचा उदोउदो करणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी आता काही बोलतील का ? … Read more
हिंदु जनजागृती समितीची स्थानिक प्रशासकीय अधिकार्यांना निवेदन देऊन केंद्रीय गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांच्याकडे मागणी
सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी जळगाव महानगरपालिकेला दुसरी जागा मिळाली नाही का ? अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांजवळ शौचालय बांधण्याचे धारिष्ट्य पालिकेने दाखवले असते का ?
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांवर देशात कोणतीही कारवाई होत नाही, हे लक्षात घ्या ! आज देशात ईशनिंदेसारखा कायदा असता, तर हिंदुद्वेषी काँग्रेसवर कठोर कारवाई करता आली असती !