सीबीआय’कडील पिस्तुलाने खून झाला का ?

साम्यवाद्यांच्या हिंदूंविरोधातील अनेक स्तरांवरील लढा आणि त्यांनी केलेल्या सहस्रो हत्या पहाता ४ साम्यवाद्यांच्या हत्यांचे खापर हिंदूंवर फोडण्याचा त्यांचा आटापिटा या मोठ्या अन्वेषणातील या एका प्रकरणातूनही लक्षात येईल.

दाभोलकर-पानसरे हत्येच्या भरकटलेल्या तपासाच्या कथा

‘वर्ष २०१३ मध्ये अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, वर्ष २०१५ मध्ये कॉ. गोविंद पानसरे आणि साहित्यिक प्रा. एस्.एम्. कलबुर्गी अन् वर्ष २०१७ मध्ये पत्रकार गौरी लंकेश या पुरोगाम्यांच्या हत्यांमागे हिंदुत्वनिष्ठ …

शास्‍त्रसंमत विसर्जनाचा आग्रह ! Ganesh Visarjan

पर्यावरणाच्‍या नावाखाली शास्‍त्र पालन करण्‍यास सहस्रो हिंदूंना विरोध करण्‍याचे, त्‍यातून धर्महानी करण्‍याचे मोठे पाप प्रशासनाला लागत आहे, हे त्‍यांनी लक्षात घ्‍यावे. हिंदूंना प्रशासनाने केलेली त्‍यांची दिशाभूल आता कळून चुकत असल्‍याने ते स्‍वयंस्‍फूर्तीने शास्‍त्रानुसार विसर्जनाचाच आग्रह धरत आहेत, हे चांगले लक्षण आहे !

Ganesh Visarjan : पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव आणि श्रद्धाभंजनाचे षड्‍यंत्र !

उद्या १९ सप्‍टेंबर २०२३ या दिवशीपासून ‘गणेशोत्‍सव’ चालू होत आहे. त्‍या निमित्ताने…

डॉ. दाभोलकर हत्येचे अन्वेषण भरकटण्याला त्यांचे कुटुंबीयच उत्तरदायी !

तथाकथित विवेकतावादी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात खोटे साक्षीदार उभे केले जात आहेत आणि नवनवीन आरोपी उभे केले जात आहेत. अशा प्रकारे अन्वेषण भरकटले असतांना माध्यमांमध्ये कुठेही चर्चा होतांना दिसत नाही.

धर्मद्रोही अंनिस बोध घेणार का ?

भारताने २३ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चंद्रयान-३’ यशस्वीपणे उतरवले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरला.

‘इस्रो’ चंद्रावर पोचली, ‘अंनिस’ अजून अंधश्रद्धेच्‍या डबक्‍यातच ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे पुढे नमूद करतात की, प्रत्‍येक कामाचा आरंभ हा देवतेच्‍या आशीर्वादाने करणे, त्‍यातील अडथळे दूर होण्‍यासाठी प्रार्थना करणे, विधी करणे, ही हिंदु धर्मपरंपरा आहे.

(म्‍हणे) ‘चंद्रयान मोहीम पूजा, तंत्र, होम हवनमुळे नाही, तर अचूक तंत्रज्ञानामुळे यशस्‍वी होईल!’

चंद्रयान-३ मोहीम यशस्‍वी होण्‍यासाठी कोट्यवधी भारतीय नागरिकांनी प्रार्थना केली, तसेच जगभरातील अनेक देशांनी चंद्रयान-३ मोहिमेसाठी शुभेच्‍छा दिल्‍या.

अंनिसचा ‘अविवेकी’ चेहरा झाकण्यासाठी अविनाश पाटील यांचे सनातनवर बेछूट आरोप ! – सनातन संस्था

न्यायालय खोट्या आरोपांवर नव्हे, तर पुराव्यांच्या आधारे कारवाई करते. न्यायदेवता आणि ‘सत्याचाच विजय होतो’, या धर्मवचनावर सनातन संस्थेची श्रद्धा आहे.

(म्हणे) ‘डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात सनातन संस्थेचे अध्यक्ष जयंत आठवले यांना अटक का केली जात नाही ?’- अविनाश पाटील, अंनिस

अन्वेषण यंत्रणांनी अजून कोणताही निष्कर्ष मांडला नसतांना अविनाश पाटील कशाच्या आधारे असे विधान करत आहेत ? कि त्यांना अन्वेषण यंत्रणांपेक्षा अधिक कळते ?