परप्रांतीय अनधिकृत मासेविक्रेत्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवा ! – मनसेची मागणी
जे सर्वसामान्यांना कळते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाला कळत नाही, हे प्रशासनासाठी लज्जास्पद नव्हे का ?
जे सर्वसामान्यांना कळते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाला कळत नाही, हे प्रशासनासाठी लज्जास्पद नव्हे का ?
मुश्रीफ यांच्या विधानाच्या विरोधात गावांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आणि त्याचा निषेध करत संभाव्य हद्दवाढीला विरोध करत १८ गावांमध्ये १२ ऑक्टोबरला कडकडीत बंद पाळण्यात आला.
निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच मंदिरांमध्ये जाणारे राहुल गांधी याविषयी बोलतील का ? कि ‘जेथे मुसलमानबहुल असतात, तेथे हिंदूंनी धर्मांध मुसलमानांच्या सांगण्यानुसार वागावे’, असेच गांधीवाद्यांना वाटते का ?
सीमा सुरक्षा दलातील अधिकारी आणि सैनिक यांनीही ज्ञानोबा सोसायटीमध्ये २ कोटी रुपये गुंतवले होते.
केंद्रशासनाने युवा पिढीची स्थिती पाहून अशा प्रकारचा अभ्यासक्रम आणला, हे स्तुत्य पाऊल आहे. यासह युवा पिढीला साधना शिकवून तिच्याकडून ती करून घेतली, तर तिच्या जीवनातील अनेक समस्या ती स्वत: सोडवण्यास सक्षम बनेल !
पेडणे परिसरातील अनेकांच्या घरांच्या भूमी अजूनही ‘सेटलमेंट’ विभागामध्ये समाविष्ट केलेल्या नाहीत; मात्र पेडणे ‘झोनिंग प्लान’मध्ये १ कोटी ४४ लक्ष चौ.मी. भूमी ‘सेटलमेंट’ विभागात दाखवण्यात आली आहे.
सावंतवाडी येथे कैस बेग याने अवैधरित्या संरक्षित प्राणी स्वत:च्या कह्यात ठेवले आहेत, अशी माहिती येथील वन विभागाच्या कार्यालयाला प्राप्त झाली. या माहितीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
नवरात्रोत्सव आणि गरबा खेळायला येणारे हिंदूच हवेत. आयोजकांनी येणार्यांचे आधारकार्ड पडताळूनच त्यांना प्रवेश द्यावा.
मंदिर प्रशासनाने स्थानिक पुजारी आणि व्यापारी यांना विश्वासात घेऊन विकास आराखडा सिद्ध करणे अपेक्षित होते. घाडशीळ येथे दर्शन मंडप उभारणे भक्तांसाठी गैरसोयीचे होणार आहे.
सनातन धर्म नष्ट करण्याचे आवाहन करणारे शहरी भागांतील उच्चशिक्षित, तसेच समाजसेवा, पत्रकारिता, शैक्षणिक क्षेत्रांत वावरणारे आणि पुरोगामित्वाचा बुरखा घालणारे ‘अर्बन नक्षलवादी’ आहेत.