मत्तीवडे (जिल्हा कोल्हापूर) येथील गणेशोत्सव मंडळांचा ‘हिंदु राष्ट्र आणि धर्म’ यांच्याशी संबंधित विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ ऑगस्ट या दिवशी ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’, याविषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे सर्वश्री शशांक सोनवणे आणि आदित्य शास्त्री यांनी आदर्श उत्सव साजरा करण्याविषयी प्रबोधन केले.