बाहेरून मृदू वाटणारे ; पण आतून एखाद्या खडकासारखे कणखर असे लालबहादूर शास्त्री !

उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी लालबहादूर शास्त्री यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेत जायचे.

संगीत-मुमुक्षू, संशोधक, तत्त्वज्ञ आणि संगीतयोगी पंडित कुमार गंधर्व !

‘पं. कुमारजींच्या निर्गुणी भजनांविषयी काही मांडणे’, हे या लेखाचे दुसरे प्रयोजन आहे. मला पं. कुमार गंधर्व यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

मालदीवची आर्थिक कोंडी, भारताची कणखर परराष्ट्रनीती आणि भारतियांचे राष्ट्रप्रेम !

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या  २ कारणांमुळे चर्चेत आहेत. एक म्हणजे त्यांच्या पुढाकारामुळे अयोध्या येथे साकारले जाणारे भव्य राममंदिर आणि दुसरे म्हणजे नरेंद्र मोदी लक्षद्वीपला गेल्यावर निर्माण झालेला वादंग !

पुण्य किंवा पाप कर्माप्रमाणे जन्म-मृत्यूचे चक्र

‘जशी लाट सागरात मिळून जाते, तसे जोवर जीव ते ‘ब्रह्मतत्त्व’ आणि ‘परमात्मा’ यांत मिळून जात नाही, तोवर हे जन्म-मृत्यूचे चक्र सतत चालूच असते. पुण्य किंवा पाप कर्माप्रमाणे तो सतत ..

आनंदी, प्रेमळ आणि प्रतिकूल शारीरिक स्थितीतही समष्टी सेवेची तळमळ असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) श्रीमती उषा मोहे (वय ८१ वर्षे) !

ज्या खोलीत काकूंचे पार्थिव ठेवले होते, तेथील स्पंदने पुष्कळ चांगली होती. ‘तिथे कोणत्याही प्रकारचा दाब किंवा वाईट शक्तीचे आवरण आले आहे’, असे जाणवत नव्हते.

दादर (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना विद्यावाचस्पती (सौ.) रूपाली देसाई यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनकेंद्राला दिलेली सदिच्छा भेट !

अकस्मात् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे परात्पर गुरु शिष्याला (मला) अध्यात्माच्या मार्गावर खेचून आणून हे गुरुकार्य करण्यासाठी उभे करतात अन् त्यासाठी आशीर्वादही देतात.

फोंडा, गोवा येथील आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांना पोटाचे झालेले विविध त्रास आणि पोटाच्या शस्त्रकर्माच्या वेळी त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

प.पू. डॉक्टरांना तपासण्यासाठी प्रतिदिन एक आठवडा त्यांच्याकडे जाण्याची संधी मिळाल्यामुळे मला त्यांचा पुष्कळ सहवास लाभला. ‘त्यांच्यातील चैतन्यामुळे माझ्यावरील त्रासदायक आवरण पूर्ण गेले’, असे मला जाणवले.

गुरुदेवांना जन्म देणारी धन्य धन्य ती माऊली ।

पूर्वीच्या काळी पहाटे जात्यावर दळण दळतांना स्त्रिया ओव्या गात असत. या ओव्यांमध्ये भगवंताचे स्मरण किंवा त्याला आळवणे हा मुख्य उद्देश असायचा. देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मंदाकिनी चौधरी यांनी अशाच ओव्या लिहिल्या आहेत.

प्रार्थना केल्यावर गुरुकृपेने अडचणी दूर होऊन शिबिराला जाता आल्याची अनुभूती घेणार्‍या रायचुरू (कर्नाटक) येथील कु. स्वप्ना विद्यासागर !

मी भगवंताच्या चरणी प्रार्थना केली, ‘भगवंता, मला काहीच ठाऊक नाही. तुम्हीच मला बोलावून घ्या. माझ्या स्वभावदोषांमुळे मी पुष्कळ मागे पडले आहे. मी माझ्या बुद्धीचा अनावश्यक वापर करून सेवेपासून दूर रहाते. मला तुमच्या कृपेस पात्र बनवा. कृतार्थ करा.’ मी पुनःपुन्हा अशी प्रार्थना करत होते.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या वेळी (ब्रह्मोत्सवाच्या वेळी) म्हापसा, गोवा येथील कु. आरती नारायण सुतार यांना आलेल्या अनुभूती !

येणार्‍या आपत्काळात साधकांचे रक्षण होण्यासाठी साधकांना स्मृतिचिन्हे दिली आहेत’, असे मला वाटले. ‘गुरुदेवांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष देवाकडून स्मृतिचिन्हे मिळणे, म्हणजे त्यांनी ईश्वरी राज्यात सर्वांचे स्वागत केले आहे’, असे मला वाटले.