
मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दुसर्या टप्प्यात महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ८ लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघातून २०४ निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. २६ एप्रिल या दिवशी या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. मराठवाड्यामधील या ८ लोकसभा मतदारसंघात एकूण १६ सहस्र ५८९ मतदानकेंद्रे असतील. यामध्ये एकूण १ लाख ५२ सहस्र ३३० इतकी मतदारांची संख्या आहे, अशी माहिती महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांनी सांगितले.
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह