नवी मुंबई – येथील महावितरणाच्या कळवा सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी भागात गेल्या काही घंट्यांपासून वीज गेली आहे. विजेच्या मागणीचा भार आल्याने तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. ठाणे आणि नवी मुंबईत सध्या ४००० सहस्र मेगा वॅटची मागणी आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > कळवा सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नवी मुंबईत वीज नाही !
कळवा सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नवी मुंबईत वीज नाही !
नूतन लेख
- गडचिरोली येथे भ्रमणभाषच्या विजेरीच्या साहाय्याने गर्भवतीची प्रसूती !
- पुणे विद्यापिठाच्या परीक्षा पावसाने रहित
- पुणे शहरातील १० अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हा नोंद !
- देवगिरीच्या पायथ्याशी ‘स्वराज्य प्रेरणा स्तंभ’ उभारा ! – स्वराज्य तोरण प्रतिष्ठानची मागणी
- अशोक चव्हाण यांच्या कारखान्याचा शेतकर्यांच्या ७५ कोटी रुपयांवर डल्ला !
- औंध (पुणे) येथील २ कर्मचार्यांनी केली ट्रॅव्हल्स आस्थापनाची १ कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक !