‘श्री सम्मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्र घोषित करावे !
जैन समाजाच्या या मागणीचे समर्थन करत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही मोर्च्यात सहभागी झाले होते. मोर्च्यात जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जैन समाजाच्या या मागणीचे समर्थन करत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही मोर्च्यात सहभागी झाले होते. मोर्च्यात जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकदा बुरशी संसर्ग झाला की, रुग्णाच्या त्वचेचे आरोग्य बिघडते. यासाठी रुग्णाला बरीच बुरशी संसर्ग प्रतिरोधक (अँटी फंगल) औषधे पोटात घेण्यास, तसेच त्वचेवर लावण्यास दिली जातात.
पू. किरण फाटककाका यांच्यावर जन्मत:च श्रीसरस्वतीदेवीची कृपा आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये श्रीसरस्वतीदेवीची ज्ञानशक्ती आकाशतत्त्वाच्या द्वारे कार्यरत झालेली आहे.
पौष कृष्ण पंचमी (१२.१.२०२३) या दिवशी सौ. शुभांगी पाटणे यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्यांचा मुलगा श्री. दीप पाटणे रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतो. त्याला आई (सौ. शुभांगी पाटणे) आणि वडील (श्री संतोष पाटणे) यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
११ जानेवारी २०२३ या दिवशी कु. रेणुका कुलकर्णी यांनी सेवा करतांना केलेले भावाच्या स्तरावरील प्रयत्न पाहिले. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.
४.१२.२०२१ या दिवशी माझे यजमान श्रीकांत भट (वय ६२ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर माझे काही सूत्रांवर चिंतन झाले. मी ते कृतज्ञतापूर्वक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
धार्मिक कृतींचे ज्ञान झाले तरी त्यांचे कार्य शेष असते, तर आत्मज्ञानाचा एकदा बोध झाला की अज्ञान मिटून ज्ञानाचे कार्य संपते. अज्ञान नाहीसे होणे, हे आत्मज्ञानाचे फळ आहे. पुन्हा पुन्हा काही करावे लागत नाही.
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
श्रीचिन्मय मिशनच्या वतीने ‘श्रीगीता पठण आभासी अंतिम स्पर्धा ’ डिसेंबर २०२२ मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत सनातनचा बालसाधक कु. आदिनाथ अंकुश देशपांडे (वय ८ वर्षे) याला प्रथम पारितोषिक म्हणून एक ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि स्वामी विवेकानंदांविषयीचे पुस्तक मिळाले.
सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी निवेदन, पत्र दिल्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच अन्य मंत्री त्यावर शेरा देतात. याविषयी गुणवत्तापूर्वक कार्यवाही करून संबंधितांना कळवण्यात यावे, असा आदेश महाराष्ट्र शासनाने दिला आहे.