सनातन धर्माला डिवचले, तर राज्यात मणीपूरसारखी अवस्था होईल ! – पेजावर मठाचे श्री विश्‍वप्रसन्नतीर्थ स्वामीजी

शिवमोग्गातील रागिगुड्ड येथे झालेल्या दंगलीच्या संदर्भात ते पत्रकारांशी बोलत होते.

गोव्यात ९ मासांत झालेल्या २ सहस्र ९० अपघातांत २१० जणांनी गमावले प्राण

आकडेवारीनुसार राज्यात दिवसाला सरासरी ८ अपघात होतात, तर प्रत्येक ३१ घंट्यांत एकाचा अपघातामुळे मृत्यू होत असतो.

कर्नाटकने धरणासाठी काढलेली निविदा अर्थहीन ! – महाधिवक्ता पांगम

हे प्रकरण सध्या सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट झालेले आहे. सर्वाेच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला अनुज्ञप्ती न घेता कळसा-भंडुरा धरण प्रकल्प उभारता येणार नसल्याची चेतावणी दिली आहे.

सात्त्विक व्यक्तींच्या जीवनाचे अंतिम ध्येय !

‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्‍यवस्‍था रहित करा ! – इचलकरंजी येथे निवेदन

‘सनातन धर्मा’ला नष्‍ट करण्‍याची आक्षेपार्ह आणि द्वेषमूलक भाषा करणारे उदयनिधी स्‍टॅलिन, ए. राजा अन् त्‍याचे समर्थन करणारे प्रियांक खर्गे यांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी, या मागण्‍यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देण्‍यात आले.

प्रकाश आंबेडकर यांनी धार्मिक स्‍थळांविषयी बोलणे चुकीचे ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्‍यक्ष, भाजप

धार्मिक स्‍थळे मंदिरे, मशीद किंवा बौद्ध विहार यांना लष्‍कराच्‍या कह्यात देणे चुकीचे आहे. सर्वांच्‍या धार्मिक भावना वेगळ्‍या असून अधिष्‍ठानही वेगळे आहे. त्‍याविषयी वंचित बहुजन आघाडीचे अध्‍यक्ष प्रकाश आंबेडकरांनी बोलणे योग्‍य नाही….

समृद्धी महामार्ग ५ दिवसांसाठी बंद रहाणार !

जालना ते छत्रपती संभाजीनगर दोन्‍ही बाजूंची वाहतूक १० ते १२ ऑक्‍टोबर या कालावधीत दुपारी १२ ते ३.३० वाजेपर्यंत बंद रहाणार आहे. समवेतच दुसर्‍या टप्‍प्‍यात २५ ते २६ ऑक्‍टोबर या कालावधीत दुपारी १२ ते ३ या वेळेत बंद रहाणार आहे

आज सांगली येथे ‘सकल हिंदु समाज’ सांगली जिल्‍ह्याच्‍या वतीने धरणे आंदोलन !

सकल हिंदु समाजाच्‍या वतीने शनिवार, ७ ऑक्‍टोबरला सकाळी ११ वाजता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे धरणे आंदोलन करण्‍यात येणार आहे. या प्रसंगी पुसेसावळी येथील दंगलीस कारणीभूत समाजकंटकांवर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा नोंद करावा, यांसह अन्‍य मागण्‍या करण्‍यात येणार आहेत.

गोरेगाव (मुंबई) येथे इमारतीच्‍या वाहनतळाला आग लागून ८ जणांचा मृत्‍यू, तर ५८ जण घायाळ !

गोरेगाव येथील उन्‍नतनगरमध्‍ये ‘जय भवानी’ इमारतीच्‍या वाहनतळामध्‍ये भीषण आग लागून ८ जणांचा होरपळून मृत्‍यू झाला, तर ५८ जण घायाळ झाले आहेत. ५ ऑक्‍टोबरच्‍या मध्‍यरात्री ३ वाजता ही आग लागली. घायाळ झालेल्‍या व्‍यक्‍तींमधील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

वसईतील ‘प्रखर राष्‍ट्रचेतना सभे’ची जय्‍यत सिद्धता !

‘सनातन धर्म सभे’च्‍या वतीने आयोजित या सभेची सिद्धता पूर्ण झाली असून ८ ऑक्‍टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता साध्‍वी प्रज्ञा सिंह या पत्रकारांशी ‘हॉटेल शेल्‍टर’ येथे संवाद साधतील.