तरुण वयातच साधना करण्याचे महत्त्व !

‘म्हातारपण आल्यावर ‘म्हातारपण म्हणजे काय ?’, हे अनुभवता येते. ते अनुभवल्यावर ‘म्हातारपण देणारा पुनर्जन्म नको’, असे वाटायला लागते; पण तेव्हा साधना करून पुनर्जन्म टाळण्याची वेळ गेलेली असते. असे होऊ नये; म्हणून तरुण वयातच साधना करा.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आतंकवादाचा अंत कधी ?

पुण्‍यात पोलिसांच्‍या सतर्कतेमुळे राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेला (एन्.आय.ए.ला) हवे असलेल्‍या २ आतंकवाद्यांना पकडण्‍यात यश आले. या आतंकवाद्यांना पकडणार्‍यांना ५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्‍यात आले होते.

जिहादची परि‘सीमा !’

सीमा-सचिन प्रकरण प्रत्‍येक दिवशी नवीन वळण घेत आहे. सचिन मीणा याच्‍या भोवतीही संशयाचे दाट धुके आहेत. या सर्वांमध्‍ये अनेक महत्त्वाचे प्रश्‍न अनुत्तरीत रहातात.

माणच्‍या दुष्‍काळावर तोडगा कधी ?

माण तालुक्‍यात राज्‍यातील सर्वाधिक दुष्‍काळग्रस्‍त भाग म्‍हणून नोंद केली जाते. माण तालुक्‍यात डिसेंबर-जानेवारी पासून टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.

धर्मांधांचा ‘पुजारी जिहाद’ जाणा !

उत्तरप्रदेशमधील मेरठ येथील शनि मंदिरात पुजारी असणारा ‘गुर्जरनाथ महाराज’ हा ‘गुल्लू खान’ नावाचा मुसलमान असल्‍याचे उघडकीस आल्‍यानंतर पोलिसांनी त्‍याला कह्यात घेतले. जानेवारी २०२३ पासून तो या मंदिरात पुजारी आहे.

अधिक मास आणि सत्‍कर्मांचा संकल्‍प !

पुरुषोत्तम हे वासुदेवांचे, महाविष्‍णूंचे नाव आहे. पूर्वी या अधिक मासाला ‘मलमास’ हे नामाविधान होते, मग मलमासाला पुरुषोत्तमाने वरदान दिले की, ‘या मासामध्‍ये जे जे सत्‍कर्म घडेल, त्‍या प्रत्‍येक सत्‍कर्माचा प्रचंड गुणाकार होईल

एखाद्याने २ वर्षे काम केले नाही, तर त्‍याला नोकरीतून काढतात, तसेच २ वर्षे काम केले नाही; म्‍हणून प्रशासनातील संबंधितांना काढले पाहिजे !

‘महाराष्‍ट्र राज्‍यातील रुग्‍णालयांमध्‍ये आग लागून रुग्‍णांचे मृत्‍यू झाल्‍याच्‍या घटना घडल्‍यानंतर २ वर्षांपूर्वी राज्‍य सरकारने राज्‍यातील सर्व रुग्‍णालयांचे अग्‍नीसुरक्षा लेखापरीक्षण (फायर ऑडिट) करण्‍याचा आदेश दिला होता

महिलांनो, ‘लव्‍ह जिहाद’सारख्‍या संकटांवर मात करण्‍यासाठी साधनेविना तरणोपाय नाही !

प्रतिदिन उघडकीस येणार्‍या ‘लव्‍ह जिहाद’च्‍या वार्ता, त्‍यात फसलेल्‍या महिला अन् मुली यांची हृदयद्रावक स्‍थिती वाचून मला भगवंताचे ‘न मे भक्‍तः प्रणश्‍यति ।’ (श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय ९, श्‍लोक ३१), म्‍हणजे ‘माझ्‍या भक्‍ताचा नाश होत नाही’, हे सुवचन आठवले. प्रत्‍यक्ष भगवंताने भगवद़्‍गीतेत भक्‍तांना वरील आश्‍वासन दिले आहे.

भूतकाळ आणि भविष्‍यकाळ यांच्‍या क्रियापदांचा अन्‍य काळांत केला जाणारा वापर

आधुनिक काळात इंग्रजीच्‍या आक्रमणामुळे नव्‍या पिढीला संस्‍कृतवर आधारित स्‍वभाषेचे व्‍याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्‍वभूमीवर या लेखमालेमध्‍ये मराठीची स्‍वायत्तता आणि तिचे संस्‍कृतशी असलेले आध्‍यात्मिक नाते जपत व्‍याकरणाचे नियम मांडण्‍यात आले आहेत…..

महावितरणकडून अंदाजे वीजदेयके देऊन शेतकर्‍यांची लूट !

माण तालुक्‍यात पावसाअभावी दुष्‍काळ आहे. जनावरे जगवायची की स्‍वत: जगायचे अशी भिषण स्‍थिती असूनही शेतावर मोटार चालवली; म्‍हणून महावितरणकडून शेतकर्‍यांना अंदाजे वीजदेयके देऊन त्‍यांची लूट होत आहे.