गदारोळ करणार्‍या लोकप्रतिनिधींना कधीच निवडून देऊ नका. लोकप्रतिनिधी समाजाला आदर्शच असले पाहिजेत !

‘गोव्‍यातील वेलींग-प्रियोळ-कुंकळ्‍ये पंचायतीच्‍या १६ जुलै २०२३ या दिवशी झालेल्‍या ग्रामसभेत विविध विषयांवरून गदारोळ झाला.

आमची शिक्षणाची योजना चालू राहिल्‍यास एकाही हिंदूचे त्‍याच्‍या धर्माशी कधी प्रामाणिक नाते उरणार नाही ! – लॉर्ड मेकॉलेने वडिलांना लिहिलेल्‍या पत्रातील भाष्‍य

‘भारतीय अवकाश संस्‍थे’च्‍या (‘इस्रो’च्‍या) शास्‍त्रज्ञांनी तिरुपति मंदिरात ‘चंद्रयान-३’ची प्रतिकृती अर्पण केल्‍याने तथाकथित पुरोगाम्‍यांनी केलेल्‍या कांगाव्‍यामागील कारण !

गुन्‍हेगाराची चौकशी करण्‍यासाठी केवळ १ दिवसाची पोलीस कोठडी का ?

‘भाईंदर (जिल्‍हा ठाणे) येथील नवघर पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील २० वर्षीय तरुणीला प्रेमाच्‍या जाळ्‍यात ओढून तिच्‍यावर अन्‍वर अली महंमद इस्‍माईल शेख (वय २७ वर्षे) याने बलात्‍कार केला.

जगद़्‍गुरु शंकराचार्य !

‘शंकर भगवत्‌पादांचे परमोत्‍कट प्रगल्‍भ बुद्धिवैभव, प्रतिभा, अपरंपार कर्तृत्‍व, वाद-कौशल्‍य, तसेच ‘योग, भक्‍ती आणि ज्ञान’ या तीनही साधनामार्गांतील अप्रतिहत गती,

निंदेचे फळ

 ‘रामायणात दिले आहे की, जे अभिमानी जीव देवता आणि वेद यांची निंदा करतात, ते रौरव नरकात पडतात. संतांची निंदा करणारे लोक घुबड बनतात.’

समान नागरी कायदा : काळाची मागणी !

‘आपला भारत देश हा सांस्‍कृतिक वैविध्‍याने नटलेला आहे. भारताच्‍या वैविध्‍यतेत एक पवित्र एकात्‍मता आहे. सहस्रो वर्षांच्‍या इतिहासात आपण डोकावले, तर येथे ज्ञान, विज्ञान, अध्‍यात्‍म, व्‍यवहार, उद्योग, व्‍यापार, राज्‍य कारभार, शेती, वस्‍त्रनिर्मिती, खाद्य…

केवळ स्‍वयंपाकघर नव्‍हे, हे तर एक औषधालयच !

१२ जुलै २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण मोहरी, जिरे, हिंग आणि हळद यांचे औषधी उपयोग वाचले. आजच्‍या लेखात धने, ओवा, लवंग, वेलची यांचे औषधी उपयोग येथे देत आहे.

दापोली (जिल्‍हा रत्नागिरी) येथील सौ. सुहासिनी डोंगरकर (वय ६८ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी !

मनोगत व्‍यक्‍त करतांना सौ. डोंगरकर म्‍हणाल्‍या की, प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे प्रयत्न मी सातत्‍याने करत होते. मला असे कधीही वाटले नव्‍हते की, माझी आध्‍यात्‍मिक पातळी होईल; परंतु आज मला खूप कृतज्ञता वाटत आहे. गुरुदेवांनी माझ्‍याकडून सेवा करून घेतली आणि त्‍यांनीच मला हा आनंद दिला.

लहानपणापासून साधनेचे बाळकडू मिळालेले श्री. अभिजित विभूते यांचा साधनाप्रवास !

मला नोकरीमध्‍ये पदोन्‍नती मिळत होती. तेव्‍हा ‘मी चांगल्‍या वेतनाची नोकरी करू कि पूर्णवेळ साधना करू ?’, अशी माझ्‍या मनाची द्विधा अवस्‍था होती. आरंभी ‘नोकरी करून पैसे कमावणे’, हाच विचार माझ्‍या मनात होता. त्‍यानंतर मी ‘क्षणिक सुखासाठी धावपळ करण्‍यापेक्षा जे शाश्‍वत देते, तेच करायचे. मी अनेक जन्‍म वाया घालवले. आता हा जन्‍म मी भगवंताची सेवा करण्‍यासाठी देणार’, असे ठरवले.

‘आनंद’ हेच प्रसारसेवेतून मिळणारे वेतन !

‘एका साधिकेने सत्‍संगात प्रसार सेवेतील काही अनुभव सांगितले. एका वाचकाच्‍या मुलाने त्‍या साधिकेला विचारले, ‘‘तुम्‍ही जी सेवा करता, त्‍याचे तुम्‍हाला किती वेतन मिळते ?’’ त्‍या साधिकेने सांगितले, ‘‘आम्‍ही आनंदप्राप्‍तीसाठी आणि ‘आमची साधना व्‍हावी’, यासाठी विनामूल्‍य सेवा करतो.’’